सिंचनाच्या वाढत्या सोयींमुळे साखर उद्योगासह फलोत्पादनाचा होणारा विस्तार, दळणवळणाचा विकास, अन्य पायाभूत सुविधा यामुळे सोलापूर जिल्ह्याने विविध क्षेत्रांत प्रगती केली.
‘समाजाची सुरक्षितता हे पोलिसांचे आद्यकर्तव्य आहे. गुन्ह्यांचा तपास करत असताना आरोपींना अटकाव करण्याची जबाबदारीही पोलिसांची आहे,’ असे मत पोलीस महासंचालक…