उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या (शुक्रवारी) औरंगाबाद जिल्हय़ाच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत दिवसभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बोधगया येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या निषेधासाठी बुधवारी (दि. १०) विविध संघटनांनी औरंगाबाद येथे निषेध मोर्चा काढण्याचे ठरविले आहे. मोर्चादरम्यान व्यापारी…
विवेकानंदांचे व्यक्तिमत्त्व विविधांगी होते. त्यांनी ‘संगीत कल्पतरू’ या ग्रंथाचे संपादन केले त्यांचे हिंदुत्वाबद्दलचे आग्रही विचार अवघ्या ३९ वर्षांच्या आयुष्यात, यातच…