प्रशासनाने शेतीप्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले असले, तरी मागण्या पूर्ण न झाल्यास येत्या २८ तारखेला दुसरा मोर्चा पालकमंत्र्यांच्या घरावर काढण्याचा इशारा…
शेतीप्रश्नी आक्रोश मोर्चा काढल्यानंतर आंदोलकांनी पोलिसांना धक्काबुक्की करून प्रवेशद्वार उघडून जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला या प्रकरणी बच्चू कडू आणि पक्षांच्या…