बदलता महाराष्ट्र News

‘प्रत्येक घटकातील प्रवाशाला सेवा सुुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महामेट्रोचा प्रयत्न.

Maharashtra Day 2023 : १ मे महाराष्ट्र दिन म्हणून का साजरा होतो? काय आहे इतिहास? वाचा सविस्तर.

वाढते प्रदूषण, नैसर्गिक आपत्ती यांमुळे सर्वांनाच पर्यावरणाचे महत्त्व पटू लागले आहे. पर्यावरणाचे संवर्धन करण्याची सुरुवातच होतेय आपल्या सणांपासून.


‘लोकसत्ता’ने ‘पर्यावरण आणि आपण’ या विषयातील विविध पैलूंवर ‘बदलता महाराष्ट्र’अंतर्गत चर्चा घडवून आणली.


‘पर्यावरणीय असंतुलनाचा आरोग्यावर परिणाम’ हा विषय आतापर्यंत अभ्यासला गेलेला नाही.

शहरांमध्ये होणाऱ्या प्रदूषणापैकी ६० टक्के प्रदूषण हे वाहनांमुळे होते.

ऑक्सिजन बाजारात सात हजार रुपये किलोने मिळतो. तीन किलो ऑक्सिजनची किंमत २१ हजार रुपये होते.

भविष्यातील आपत्तींची पेरणी करणे थांबवायचे असेल, तर विकास आणि पर्यावरण यांचा समतोल साधणे अत्यंत गरजेचे आहे.

पर्यावरणकेंद्री संस्कृती रूजविणे आवश्यक असून ते सरकारच्या पुढाकारनेच शक्य होईल.

पाण्यावर माणसांप्रमाणेच इतर सजीवांचाही समान हक्क आहे. प्राणी, वनस्पती त्यांच्या गरजेपुरताच पाण्याचा वापर करतात.