Page 16 of बदलापूर News
 
   गेल्या काही वर्षात बदलापूर, अंबरनाथ शहरांत मोठ्या प्रमाणावर वाहने वाढली. परिणामी रस्त्यावर त्याचा भार दिसून येतो. या दोन्ही शहरांमध्ये वाहतूक…
 
   भारत पाकिस्तान देशामध्ये संघर्ष निर्माण झाल्यानंतर राज्यातील पोलीस यंत्रणांना सर्तकतेचे आदेश देण्यात आले होते. ठाणे पोलिसांनी ड्रोन बंदीचे आदेश लागू…
 
   भारत पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीत भारतातील विविध शासकीय संस्था, कार्यालये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संकेतस्थळांवर तब्बल १५ लाख सायबर…
 
   बदलापुरात मंगळवारी झालेल्या पूर्व मोसमी पावसाने तासाभरात बदलापुरात दाणादाण उडवून दिली. एका तासाच्या पावसात तब्बल ५४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
 
   बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या किनारी पात्रात मातीचा भराव टाकल्याचा प्रकार स्थानिक नागरिकांनी आणि समाजसेवी संस्थांच्या सदस्यांनी नुकताच समोर आणला.
 
   वाढत्या ठाणे जिल्ह्याची तहाण भागवण्यासाठी प्रस्तावित असलेल्या काळू धरणाच्या उभारणीचे काम पुन्हा एकदा रखडण्याची चिन्हे आहेत.
 
   शहरात सायरन वाजवले जाणार असून युद्धजन्य स्थितीत प्रशासनाला कसा प्रतिसाद द्यायचा याचे प्रात्याक्षिक दाखवले जाणार आहे.
 
   विपरित परिस्थितीतही युद्धस्तरावर दुरुस्तीचे काम करून महावितरण कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत केला. यामध्ये महावितरणचे लाखो रूपयांचे नुकसान झाले.
 
   नागरिकांच्या झोपेचे खोबरे झाले. बुधवारी सकाळीही विविध ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. सकाळी दहा वाजल्यापासून विश्रांती घेत पाऊस पडत होता.
 
   बदलापूर शहरात ३ मे १९२७ रोजी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी शिवजयंती निमित्त हजेरी लावली होती. या भेटीचा स्मृतिदिन आणि…
 
   ‘तुम्हाला तर माहितीच आहे माझ्यावर किती अन्याय झाला आहे. मला तर मलबार हिल भागात बंगलाही मिळाला नाही’, असे वक्तव्य संजय…
 
   स्थानिक शेतकऱ्यांना कोणतीही सूचना, नोटीस अथवा मोबदला न दिल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. महापारेषण विभागाने जबरदस्तीने काम करू नये, अशी शेतकऱ्यांची…
 
   
   
   
   
   
  