scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Bal Thackeray
चाले तैसा बोले..

‘वॉक द टॉक’ या ‘एनडीटीव्ही’ वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमासाठी ‘इंडियन एक्स्प्रेस’चे प्रमुख संपादक शेखर गुप्ता यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीही मुलाखत घेतली…

balasaheb thackeray
ती भेटच अखेरची ठरली..

२४ एप्रिल २०१२. दीनानाथ पुण्यतिथी सोहळा संध्याकाळी षण्मुखानंद थिएटरात होणार होता. बाळासाहेब ठाकरे त्या कार्यक्रमाला येणार होते. मी कार्यक्रमाकरिता मुंबईत…

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात शुकशुकाट

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांतील शनिवारी सायंकाळपासून व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे बंद केलेली दुकाने…

balasaheb thackeray
उगाच वैरभाव न जपणारा माणूस – डॉ. विलास डांगरे

राजकारणात मतभेद असूनही सर्व पक्षातील चांगल्या राजकारण्यांविषयी बाळासाहेबांच्या बोलण्यातून कधीही वैरभाव जाणवला नाही. मुळात त्यांच्या मनातच तो नसावा म्हणूनच उच्चारातूनही…

स्वयंस्फूर्त बंद ठेवून शिवसेनाप्रमुखांना श्रद्धांजली

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज शहरात ठिकठिकाणी शिवसैनिक एकत्र झाले. रविवारी बाजारपेठेत सुटीचा दिवस, पण एरवी उघडी असणारी…

वैदर्भियांच्या मनातही अढळस्थान राखले!

नागपूर हे शिवसेनेच्या दृष्टीने फारसे अनुकूल शहर कधीच राहिले नव्हते. मात्र तरीही बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहराचे…

शिवसेनेचा जनाधार असलेला जादुई करिष्मा संपला..

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पूर्व विदर्भात आधीच कमजोर असलेल्या शिवसेनेचा जनाधार आणखी घटण्याचीच शक्यता अधिक आहे. आजवर मिळत आलेले…

बाळासाहेबांच्या सभांनी मिळाले स्फूरण!

सभेसाठी गर्दी जमविण्यासाठी अथक प्रयत्न करणारे माजी सेना नेते आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या वध्र्यात विना नियोजनाने पार पडलेल्या उत्स्फूर्त सभांची…

सिंधुदुर्गमध्ये शोककळा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाची बातमी कळताच सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात दुकाने बंद ठेवण्यात आली. सिंधुदुर्ग आणि मुंबईचे अतूट नाते शिवसेनाप्रमुखांमुळे बनले…

रायगड जिल्ह्य़ात कडकडीत बंद

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर रायगड जिल्ह्य़ावरही शोककळा पसरली आहे. आपल्या लाडक्या नेत्याच्या निधनानंतर जिल्ह्य़ात कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्वच…

रत्नागिरीत उत्स्फूर्त बंद!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शनिवार संध्याकाळपासून रत्नागिरी जिल्ह्य़ात उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. बाजारपेठा, हॉटेल्स, सर्व प्रकारचे व्यवसाय या बंदमध्ये…

‘साहेब, तुम्ही आमच्या डोळ्यांना दिला अग्नि, अन् आज पाणी’

कुणी म्हणत होतं, साहेबांना झंझावात, कुणी म्हणाले वादळ. कुणी व्यंगचित्रकाराला वाखाणले, तर कुणाचा होता, तो हिंदूूहृदयसम्राट. कुणी उपमा दिली ‘वक्ता…

संबंधित बातम्या