scorecardresearch

bal thackrey-1
एक नजर.. : राजकारणाची ४६ वर्षे

'  'फ्री प्रेस जर्नल'मधून बाळासाहेब बाहेर पडले आणि राजकीय व्यंगचित्रांवर आधारित 'शंकर्स विकली' या दिल्लीहून निघणाऱ्या नियतकालिकाच्या धर्तीवर मुंबईत प्रयोग…

bal thackrey-1
कट्टर विदर्भवादी आणि बाळासाहेब यांच्यात रंगलेला तो संघर्ष..

शिवसेनाप्रमुखांचा स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला शेवटपर्यंत कडाडून विरोध राहिला आणि विदर्भवाद्यांची त्यांनी नेहमीच जबरदस्त शब्दात खरडपट्टी काढली.

‘शेर’, ‘पँथर’ आणि ‘टायगर’ एकत्र आले तेव्हा..

इंदिरा गांधींनी १९७५ साली देशात लागू केलेल्या आणिबाणीचे शिवसेनाप्रमुखांनी समर्थन केल्याने देशातील मोठे जनमानस त्यांच्या विरोधात गेले होते.

main12
पर्व संपले!

मराठी माणसाच्या मनात अस्मितेची जाज्वल्य ठिणगी चेतवितानाच देशाच्या व महाराष्ट्राच्या राजकारणावर आपल्या दमदार व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटविणारे बाळासाहेब ठाकरे नावाचे ‘भगवे…

आणि बाळासाहेबांनी रिव्हाल्वरचा दस्ता हल्लेखोराच्या थोबाडीत हाणला तेव्हा..

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनात अनेक अविस्मरणीय प्रसंग आले असतील, परंतु त्यापैकी एका थरारक प्रसंगाचे साक्षीदार नागपूर शहर राहिलेले आहे.

महाराष्ट्र सुन्न!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाचे वृत्त खासगी दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून पसरले. बहुतांश भागातील हॉटेल, दुकाने, टपऱ्या पटापट उस्फूर्तपणे बंद झाल्या आणि…

अश्रूंची श्रद्धांजली..

बाळासाहेबांचे निवासस्थान असलेला मातोश्री बंगला म्हणजे शिवसैनिकांचे चैतन्यस्थळ! राज्यातील आणि राज्याबाहेरील असंख्य शिवसैनिकांनी अनेकदा बाळासाहेबांच्या भेटीच्या ओढीने आणि त्यांच्याशी दोन…

निर्णयाचा अधिकार महापालिका आयुक्तांना

कोणत्याही जागेचा स्मशानभूमी म्हणून वापर करण्यास परवानगी देण्याचा कायदेशीर अधिकार महापालिका आयुक्तांना असून त्यांनी निर्णय न घेतल्यास निर्देश देण्याचा अधिकार…

फुटीचा पहिला घाव आणि गाजलेले नागपूर अधिवेशन..

नागपूरला १९९१ साली झालेल्या हिवाळी अधिवेशनात शिवसेनेत झालेली बंडखोरी हा बाळासाहेबांच्या एकसंघ संघटनेवर झालेला पहिला जबरदस्त आघात होता आणि छगन…

शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कारासाठी सेना आग्रही

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क मैदानात अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे शिवसेनेच्या वतीने जाहीर करण्यात आले असले तरी सरकारची…

माझ्या शब्दांत मी..

बाळासाहेबांचं बोलणं रोखठोक, तसचं लिहिणंही़ पण रोखठोकपणाला सहृदयतेचीही जोड होती़ या त्यांच्या दोन्ही वैशिष्टय़ांची प्रचिती देणारं हे त्यांचं लेखन.. संयुक्त…

संबंधित बातम्या