भारती विद्यापीठाच्या दंत महाविद्यालयाच्या रौप्यमहोत्सवानिमित्त शुक्रवारपासून ‘रीइन्व्हेंटिंग अॅकॅडमिक अँड क्लिनिकल एक्सलन्स’ या दंतवैद्यक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
भारती विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या वतीने आपत्ती व्यवस्थापनावर आधारित ‘रेझिलियन्स २०१४’चे आयोजन करण्यात आले होते.
तरुणाईच्या मनामध्ये सामाजिक बांधिलकीबरोबरच मानवतेचे मूल्य रुजविले पाहिजे, कारण मानवता हेच जागतिक संस्कृतीतले सर्वश्रेष्ठ मूल्य आहे, असे विचार सिक्कीमचे राज्यपाल…
हृदयविकाराचे निदान व्हावे यासाठी रक्तदाबाची तपासणी करणे, जीवनशैलीत सकारात्मक बदलासाठी सल्ला,वैद्यकीय चाचण्यांची माहिती देणे ही कामे परिचर्या शाखेच्या विद्यार्थिनी यशस्वीपणे…
राष्ष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून दक्षिण सोलापूर तालुक्यातील राजूर गावात एमबीए व एमसीएच्या विद्यार्थ्यांनी ‘व्यवस्थापनातून ग्रामविकास’ या विषयावर आयोजित…