राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये मनसे आणि भाजपामधील जवळीक वाढत आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीतही भाजपाला मनसेची साथ मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराने ऐनवेळी अर्ज न भरण्यामागे भाजपाचे कटकारस्थान असल्याचा आरोप करीत नाना पटोले यांनी तांबे पिता-पुत्रांमध्ये उमेदवारीवरून कौटुंबिक संघर्ष…