संविधानाने, कायद्यांनी आदिवासींच्या जमिनींना आणि त्यांच्या जमिनीवरील हक्कांना पुरेसं संरक्षण दिलं. पण आज याच नियमांना ‘पद्धतशीरपणे’ वाकवून आदिवासींवर विवेकशून्य विकासाचा…
दिल्लीतील बुधवारी झालेल्या कार्यक्रमामध्ये, संघाच्या शताब्दीनिमित्त केंद्र सरकारच्या वतीने विशेष टपाल तिकीट आणि १०० रुपयांचे स्मृतिचिन्ह नाणे प्रकाशित करण्यात आले.