लोकसंख्या वाढीच्या बाबतीत देशात दक्षिण तसेच उत्तरेकडील राज्यांमध्ये फरक आहे. दक्षिणेकडील राज्यांनी काटेकोरपणे कुटुंबनियोजनाच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली.
नायडू म्हणाले की, प्रसादाचे लाडू बनवताना वापरल्या जाणाऱ्या घटकांचा दर्जा तपासण्यासाठी प्रयोगशाळा स्थापन करण्याबरोबरच ‘टीटीडी’ गरज भासल्यास ‘आयआयटी’चा सल्लाही घेऊ…