विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या परीक्षांचे निकाल नुकतेच परीक्षा व मूल्यमापन मंडळाने जाहीर केले. त्यातील अभियांत्रिकीच्या निकालात त्रुटी असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे भांडेगाव येथील रहिवासी आहेत. त्यांच्या दहावी उत्तीर्ण मुलीने सुखदेवानंद विद्यालयात अकरावीच्या वर्गात प्रवेश…
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाकडून (आयसीएआय) मे २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या फाउंडेशन, इंटरमिजीएट आणि अंतिम परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात…