Page 5 of काँग्रेस News
बच्चू कडू म्हणाले, काँग्रेस इतर राज्यात मराठी विषय घेऊन जाऊ शकत नाही. भाजपला बिहारपेक्षा मुंबई हवी आहे. त्यासाठी भाजपची धडपड…
Raj Thackeray: राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळासह निवडणूक आयोगाची भेट घेतली. आगामी निवडणुकीत ते काँग्रेसबरोबर आघाडी करणार का? अशी…
काँग्रेसच्याच गलबताचे शीड राजकीय वादळात पार फाटून गेल्यावर कोडकौतुक होईनासे झाल्याने काँग्रेसमधील अनेक बुद्धिमान सध्या सैरभैर झालेले दिसतात…
सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ‘वोट चोरी’च्या आरोपासंदर्भातील याचिका सोमवारी फेटाळून लावली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बडनेरा येथील प्रो. राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात सोमवारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली.
काँग्रेसच्या नेत्याने संघाच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
विधानसभा निवडणुकीमुळे मध्ये लाडकी बहीण योजनेमुळे भाजपला घवघवीत यश मिळाले. त्यामुळे भाजप आणि मित्र पक्षांनी राज्यात सत्ता स्थापन केली.
काँग्रेसेतर सरकारकडूनच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान झालेला आहे. व्ही. पी. सिंह यांच्या कार्यकाळात बाबासाहेबांना भारतरत्न तर संसदेत तैलचित्र लावण्यात…
भारतीय राज्यघटनेने सर्व नागरिकांना मतदानाचा समान अधिकार दिला असला तरी, सत्ताधारी भाजप सरकार निवडणूक आयोगाचा गैरवापर करून मतदार यादीत मोठ्या…
माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी एका मुलाखतीत हे वक्तव्य केलं आहे.
सिम्बायोसिस विद्यापीठाच्या वतीने ‘शब्दांची किमया, कल्पना आणि प्रेरणा’ या संकल्पनेवर आयोजित ‘साहित्य महोत्सवा’च्या उद्घाटन कार्यक्रमात डॉ. थरूर बोलत होते.
मोदी सरकार अदानींना गोरगरिबांच्या जमिनी हिरावून घेऊन आंदण देत आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.