निकृष्ट दर्जाचे बांधकाम हेच प्रमुख कारण असल्याचे रहिवाशांनी स्पष्ट केले असून इमारतीच्या मजबुतीबाबत जोपर्यंत ‘वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थे’कडून (व्हीजेटीआय) प्रमाणपत्र…
रस्ता रुंदीकरणासाठी लवकरच ही बांधकामे महापालिकेतर्फे हटविण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीतून प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
ताडदेव येथील पुनर्विकास प्रकल्पात कायमस्वरूपी पर्यायी निवासस्थानासाठी पात्र ठरणाऱ्यांच्या यादीत समाविष्ट करावे या मागणीसाठी सागर नार्वेकर यांनी याचिका केली होती.…