पोलिसांकडून कारवाई झालेल्या कत्तलखान्यांच्या बांधकामाचा अहवाल महापालिकेकडे यापूर्वीच दाखल करण्यात आला होता. त्यातील ५ पत्र्याच्या शेडची कत्तलखान्याची बांधकामे गुरुवारी जमीनदोस्त…
गेल्या १२ वर्षांपासून मृत्यूचा सापळा बनलेल्या भिवंडी-वाडा महामार्गाने आणखी एका तरुणाचा बळी घेतला असून, यामुळे प्रशासनाविरुद्ध मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त…
पीएमआरडीएकडे प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने संबंधित गृहप्रकल्पांची विकास व परवानगी विभागाच्या माध्यामातून तातडीने स्थळ पाहणी करण्यात येणार आहे.
मुंबईतील कबुतरखाने बंद करण्यासाठी मुंबई महापालिकेने तत्काळ मोहीम राबवावी, असे निर्देश राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात दिले होते. त्यानंतर मुंबई महापालिकेने…
मुंबईतील कबुतरखान्यांच्या वादादरम्यान, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ नवीन कबुतरखान्याचे उद्घाटन केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.