नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर येथे इंडियन बिल्डिंग काँग्रेसच्या वार्षिक परिषदेतही त्यांनी सरकारी कामाच्या पद्धतीचा एक किस्सा सांगितला.
पत्राचाळीचा रखडलेला पुनर्विकास मुंबई मंडळाच्या माध्यमातून मार्गी लावण्यात आला आहे. पत्राचाळीतील मूळ ६७२ रहिवाशांसाठीच्या १६ पुनर्वसित इमारतींचे काम पूर्ण करत…
सध्या पालघर नगर परिषद हद्दीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असणारा रस्त्यांच्या लगत बांधकाम करताना सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेणे अनिवार्य…
गेल्या काही दिवसांत चिखलमय रस्त्यांवर दुचाकी घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत स्थानिक नागरिकांसह आयटी कर्मचारी सातत्याने शासकीय यंत्रणांकडे…