राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्षाने काटेकोर नियोजन सुरू केले आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षाने बैठका आणि मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर…
महायुतीला जोरदार टक्कर देण्यासाठी आणि संघटनात्मक बांधणीसाठी शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) मेळाव्यात गुलाबराव वाघ आणि कुलभूषण पाटील यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकांसाठी सविस्तर…
मंगळवारी राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली. त्या आधीच गृहविभागाने राज्यातील चार सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या…