scorecardresearch

भ्रष्टाचार : विसंगतीत अडकलेली लोकशाही

एका आंतरराष्ट्रीय संस्थेच्या मते जगातील सुमारे पावणेदोनशे देशांमध्ये भ्रष्टाचारात भारताचा क्रम ९४वा आहे. त्याचबरोबर लोकायुक्त, एसीबी, केंद्रीय दक्षता आयुक्त यांच्या…

मुंबई भ्रष्टाचारमुक्त!

कोणत्याही सरकारी खात्यातील भ्रष्टाचाराविरोधात सर्वसामान्यांना आवाज उठविता यावा यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सातत्याने पाठपुरावा करून

भ्रष्टाचार, महागाईमुळे काँग्रेसला फटका- मुख्यमंत्री

भ्रष्टाचार, अन्नधान्याच्या वाढत्या किमती, बेरोजगारी आणि दिल्लीत घडलेल्या बलात्काराच्या घटनेचा फटका नुकत्याच पार पडलेल्या चार राज्याच्या

शैक्षणिक साधनांच्या खरेदीत भ्रष्टाचार..

स्वयंभू संस्थान असल्याच्या थाटात कारभार करणाऱ्या कल्याण- डोंबिवली पालिकेच्या शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांसाठी निकृष्ट दर्जाच्या व कमी किमतीच्या

बाजार समितीच्या कामांमधील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी

देऊळगावराजा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने विविध विकास योजनेतंर्गत गोडाऊन, अ‍ॅक्शन शेड, काँक्रिट रस्ता व शौचालय बांधकाम करण्यात येत…

भ्रष्ट देशांच्या यादीत भारत ८३ वा

टू-जी स्पेक्ट्रम घोटाळा, कोळसा खाणवाटप गैरव्यवहार, आदर्श घोटाळा.. गेल्या काही वर्षांत भारतामध्ये भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत.

भारतीयांच्या वेदनांचा पसारा वाढला

वाढती महागाई, बोकाळलेला भ्रष्टाचार, दारिद्रय़, कामगारांची पिळवणूक, भारनियमन, शेतजमिनींचे प्रश्न यांसारख्या विविध समस्यांनी भारतीय सर्वसामान्य माणूस पिचलेला आहे. या समस्यांचे…

अग्निशामक दलाच्या ‘ना हरकत प्रमाणपत्र’ गैरव्यवहाराच्या चौकशीचे आयुक्तांचे आदेश

महापौर मोहिनी लांडे यांच्या अध्यक्षतेखालील सभेत राष्ट्रवादीचे दत्ता साने यांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे अग्निशामक दलातील भ्रष्टाचाराचे कुरण चव्हाटय़ावर आले.

भ्रष्टाचाराच्या साखळीत अधिकाऱ्यांपासून लिपिकांपर्यंत सारेच गुंतलेले

रोजगार हमी योजनेखालील वनखात्याच्या कामात भ्रष्टाचार करण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करण्यात आला असून त्याचे पुरेसे पुरावे ‘लोकसत्ता’कडे उपलब्ध आहेत.

रोजगार हमी योजनेत यवतमाळमध्ये भ्रष्टाचार

गरिबांच्या भल्यासाठी सुरू करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेला स्वत:च्या भल्यासाठी राबवण्याकरिता मृत व्यक्तींनाही कामावर दाखवण्यासारखे मार्ग शासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी शोधून…

वीज दरवाढीला भ्रष्टाचार, गैरकृत्येच कारणीभूत- राजू शेट्टी

वीजदरवाढीला शासनात झालेले भ्रष्टाचार व गैरकृत्येच कारणीभूत आहेत. आधी कारभार सुधारा, भ्रष्टाचार बंद करा, खरेदी इमानदारीने करा आणि मगच ग्राहकांकडे…

संबंधित बातम्या