scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

900 Dams in Krishna Valley marathi news,
कृष्णा खोऱ्यातील ९०० धरणे सुरक्षित, जलसंपदा विभागाकडून धरणांची तपासणी

जलसंपदा विभागाच्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी सर्व प्रकारच्या धरणांच्या सुरक्षिततेची तपासणी केली जाते.

Water Levels in Maharashtra Dams Drop, Water Levels of dams drop in maharashtra, Aurangabad Division Faces Severe water shortage, water news,
राज्यातील धरणांनी तळ गाठला, पाणीसाठा २२ टक्क्यांवर; औरंगाबाद विभागात सर्वांत कमी पाणी

राज्यामध्ये असलेल्या लहान-मोठ्या २९९७ धरणांनी तळ गाठला असून, सध्या ३१५ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजे अवघा २२.०६ टक्के पाणीसाठी शिल्लक राहिला…

Kolhapur three drowned
कोल्हापूर: राधानगरी धरणात पाण्याचा अंदाज न आल्याने तिघांचा बुडून मृत्यू

राधानगरी तालूक्यातील निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या भटवाढी गावाच्या हद्दीत असणार्‍या बॅकवाॅटर परिसर पाहाण्यासाठी हे सर्वजण काल गेले होते.

navi Mumbai water supply marathi news
नवी मुंबई: एकाच आठवडयात दुसर्‍यांदा पाणी पुरवठा बंद, एमआयडीसीकडून शुक्रवारी शटडाऊन

महापालिकेने मंगळवार २८ मे रोजी मान्सूनपूर्व कामासाठी एक दिवसाकरीता शहरातील पाणी पुरवठा बंद ठेवला होता.

nashik district dams
धरणातील पाण्यात उतरताना खबरदारी घ्या…नाशिक जिल्ह्यात आठवडाभरात १० जणांचा मृत्यू

मागील काही दिवसांत जिल्ह्यात जवळपास १० जणांचा वेगवेगळ्या ठिकाणी बुडून मृत्यू झाला.

two tourist from mumbai drowns in vaitrana dam another still missing
मुंबईतील पर्यटकाचा वैतरणा धरणात बुडून मृत्यू, एक बेपत्ता

उष्णतेच्या काहिलीपासून पासून दिलासा मिळावा म्हणून इगतपुरी तालुक्यातील धरणांमध्ये अनेक जण पोहण्यासाठी येत आहेत.

Nashik, Nashik Faces Severe Water Crisis, Heat Wave Dries Up Dams, Gangapur dam Reservoir at 28 percent Capacity, gangapur dam, nashik news,
नाशिकमध्ये गाळमिश्रित पाणी पुरवठा संभव; सहा धरणे कोरडी, जिल्ह्यातील धरणसाठा १६ टक्क्यांवर

उष्णतेच्या लाटेने संपूर्ण नाशिक जिल्हा तापला असताना दुसरीकडे जिल्ह्यातील धरणे तळ गाठण्याच्या मार्गावर आहेत. आतापर्यंत सहा धरणे कोरडीठाक झाली असून…

nashik water shortage crisis marathi news
नाशिक विभागात १५ लाख नागरिकांची टँकरवर भिस्त; ३१६१ गाव-वाड्यांना ७७८ टँकरने पाणी, ४५१ विहिरी अधिग्रहित

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अहवालातून मे महिन्यात विभागातील टंचाईचे संकट अधिक गडद झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

water shortage crisis in Mumbai marathi news
मुंबईवर पाणी कपातीचे संकट, सातही धरणांतील साठा १० टक्क्यांवर; प्रशासनाकडून पुन्हा आढावा

येत्या काही दिवसांत मुंबईकरांवर पुन्हा एकदा पाणी कपातीचे संकट ओढविण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा १० टक्क्यांवर…

संबंधित बातम्या