वान नदीला पूर; काही गावांचा संपर्क तुटला; हनुमान सागर प्रकल्प ७९ टक्के भरला वान नदीला पूर बुलढाणा,अकोला अमरावती तिन जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या भैरवगड हनुमान सागर या बृहत प्रकल्पत ७९ टक्के जलसाठा उपलब्ध झाला… By लोकसत्ता टीमAugust 26, 2025 11:28 IST
तेलंगणात सत्तापालट करणाऱ्या ‘मेडिगड्डा’ धरणाचे अस्तित्व धोक्यात; दोन वर्षांपासून निरूपयोगी… महाराष्ट्र-तेलंगणा समिवेरील सिरोंच्या तालुक्याच्या काठावरून वाहणाऱ्या गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारने उभारलेले ‘मेडिगड्डा’ धरण खांबाला तडे गेल्यानंतर दोन वर्षांपासून निरूपयोगी अवस्थेत… By लोकसत्ता टीमAugust 26, 2025 10:41 IST
अकोलेत पावसाचा जोर वाढल्याने प्रवराकाठी सतर्कतेचा इशारा… भंडारदरा आणि निळवंडे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे प्रवरा नदीची पातळी पुन्हा वाढली आहे, त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला… By लोकसत्ता टीमAugust 25, 2025 22:55 IST
कोल्हापुरात पुराचे संकट टळले; जनजीवन पूर्ववत तीन दिवस जिल्ह्यासह धरण, पाणलोट क्षेत्रात पावसाने दिलेली उघडीप, कोयना-वारणा धरणांतून बंद करण्यात आलेला विसर्ग, राधानगरी धरणाचे बंद झालेले दरवाजे… By लोकसत्ता टीमUpdated: August 24, 2025 17:13 IST
सांगलीत पूर ओसरला; आता स्थलांतरितांची परतण्याची लगबग, पूरग्रस्त रस्ते, घाट स्वच्छता मोहीम… पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी केली By लोकसत्ता टीमAugust 23, 2025 20:44 IST
बाहेर संततधार…घरात ठणठणाट…२३ दिवसांपासून पाणी पुरवठ्याची प्रतिक्षा ऐन पावसाळ्यात नांदगावच्या जनतेला कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. By लोकसत्ता टीमAugust 23, 2025 14:20 IST
निळवंडेपाठोपाठ मुळा धरणही भरण्याच्या मार्गावर! मुळा भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सलग दोन दिवस जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे भंडारदरा, निळवंडे व मुळा या तीनही मोठ्या धरणांमध्ये… By लोकसत्ता टीमAugust 23, 2025 11:07 IST
हतनूरचा विसर्ग घटला… जळगावमध्ये तापी काठावरील गावांना दिलासा आता पावसाचा जोर कमी झाल्याने हतनूर धरणाचे बहुतेक दरवाजे बंद करण्यात आले आहेत. By लोकसत्ता टीमAugust 23, 2025 10:08 IST
Maharashtra Rainfall : राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस; जाणून घ्या, जलाशयातील पाणीसाठा, सर्वात जास्त आणि कमी पाऊस कुठे विभागनिहाय विचार करता, कोकणात सरसरीपेक्षा दहा टक्के, मध्य महाराष्ट्रात आठ टक्के, मराठवाड्यात एक टक्के आणि विदर्भात पाच टक्के जास्त पाऊस… By लोकसत्ता टीमAugust 23, 2025 09:48 IST
उजनीतील विसर्ग घटल्याने पंढरपुरचा पुराचा धोका टळला उजनीतून पाणी सोडण्याचा विसर्ग १ लाख ८० हजारहून ८० हजार क्युसेकपर्यंत कमी. By लोकसत्ता टीमAugust 22, 2025 21:48 IST
पूररेषा सोडून कायमच्या पुनर्वसनासाठी प्रस्ताव द्या; पालकमंत्री शंभूराजेंच्या कराड पालिका मुख्याधिकाऱ्यांना सूचना येथील कृष्णा घाटावर पालकमंत्री देसाई यांनी शासकीय यंत्रणेसमवेत पूरपरिस्थितीची पाहणी केली. By लोकसत्ता टीमAugust 22, 2025 11:06 IST
नाशिकमधून मराठवाड्याकडे विक्रमी पूरपाणी…जायकवाडीकडे विसर्ग किती ? नाशिकमधून तब्बल ४८ हजार ७५० दशलक्ष घनफूट म्हणजे सुमारे ४९ टीएमसी पूरपाणी जायकवाडीकडे प्रवाहीत झाले आहे. By लोकसत्ता टीमUpdated: August 22, 2025 11:14 IST
कोणासमोरचं झुकत नाहीत ‘या’ जन्मतारखेच्या मुली, तोंडावरच बोलतात स्पष्ट; बघा तुमची जन्मतारीख आहे का यात?
‘नोबेल’चा हव्यास आणि पाकिस्तानकडून मिळणाऱ्या पैशांसाठी ट्रम्प यांनी भारताशी संबंध बिघडवले; अमेरिकन नेत्याची टीका
संजय कपूर यांच्या निधनानंतर तिसऱ्या पत्नीची पहिली पोस्ट; करिश्मा कपूरच्या मुलांबरोबरचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली…
कोकण रेल्वेचे दुहेरीकरण मार्गी लावावे; कोकण रेल्वेच्या ३५ व्या वर्धापन दिनानिमित्त कोकणवासीयांची मागणी
विधि शिक्षणाची वाढती लोकप्रियता; तीन वर्षांच्या अभ्यासक्रमात विद्यार्थीसंख्या आणि महाविद्यालये दोन्ही वाढली