ऊस आंदोलन आणि शिवसेनाप्रमुखांच्या निधनाने सर्वत्र बंद पाळण्यात आल्याने दिवाळी सुट्टीच्या पर्यटनावर परिणाम झाला. गोव्यात जाणारे पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात थांबत.…
दिवाळी अंकाची परंपरा ही सुमारे १०६ वषार्ंपासून सुरू आहे. या दिवाळी अंकांनीच लेखकांना घडविले-जोपासले, असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षा…
लखलखत्या दिवाळीचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी शहरातील विविध भागांत दिवाळीनिमित्त विविध संस्थांतर्फे मराठी, हिंदी गीतांचे कार्यक्रम सादर करून रसिकांना सांगीतिक फराळाची…