scorecardresearch

मी निवडणूक का लढवली?

संत नामदेवांची कर्मभूमी असलेल्या पंजाबातील घुमान येथे ८८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरणार आहे. सुदैवाने यंदाच्या निवडणुकीत कोणतेही वादविवाद…

डॉ. सदानंद मोरे

महाराष्ट्राच्या तार्किक आणि बौद्धिक परंपरेतील मुकुटमणी असणाऱ्या संत तुकाराम महाराज यांचे वंशज एवढीच ओळख खरे तर पुरून उरावी अशी.

घुमान साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. सदानंद मोरे

आगामी ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांची निवड झाली.

विदर्भातील मतांसाठी डॉ. सदानंद मोरे, भारत सासणे यांच्यात चुरस

पंजाबमधील घुमान येथे होणाऱ्या ८८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील विदर्भाचा कल अद्याप स्पष्ट झालेला नसला तरी डॉ.…

‘केळकर पुरस्कार’ ही कामाची पावती – डॉ. सदानंद मोरे यांची भावना

लोकमान्यांचे चरित्रलेखन करणारे साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांच्या नावाचा पुरस्कार ही कामाची पावती आहे, अशी भावना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद…

घुमान संमेलन अध्यक्षपदासाठी डॉ. सदानंद मोरे यांचा अर्ज

घुमान येथे होणाऱ्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज…

डॉ. सदानंद मोरे यांच्या उमेदवारीला डॉ. श्रीपाल सबनीस यांचा पाठिंबा

राजकीय निवडणुकीतील सत्तास्वार्थ आणि स्पर्धा सांस्कृतिक विश्वात नसावी, अशी भूमिका घेत ज्येष्ठ समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी डॉ. सदानंद मोरे…

समस्यांच्या सोडवणुकीसाठी संतसाहित्याकडे जाण्याची आवश्यकता

पंजाबमधील संत नामदेवांच्या कर्मभूमीत घुमान येथे एप्रिलमध्ये होत असलेल्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी संत तुकाराममहाराजांचे वंशज…

‘फिलॉसॉफी’चा महाराष्ट्रातील श्रीगणेशा

रेनेसान्स (सांस्कृतिक नवजीवन), रेफम्रेशन (धर्मसुधारणा) आणि एनलायटनमेन्ट (प्रबोधन- वैचारिक व वैज्ञानिक मोहीम) अशा तीन टप्प्यांत युरोपीय प्रबोधन घडले.

चिपळूणकर आणि रानडे

रानडय़ांच्या विचारसरणीला उदारमतवाद असे म्हटले जाते. त्यांचा हा उदारमतवाद फक्त मतापुरता मर्यादित नसून तो त्यांच्या स्वभावाचाही भाग बनला होता असे…

शास्त्रीबुवांची मात्रा..

धर्म, विद्या आणि प्रशासन यामध्ये इंग्रजी आमदानीतही आपले वर्चस्व अबाधित राखण्यात यशस्वी ठरलेल्या ब्राह्मणांवर चारी बाजूंनी टीकेचा मारा होऊ लागला.

संबंधित बातम्या