scorecardresearch

अडीच महिन्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या तिप्पट

मेच्या मध्यावर दुष्काळाची तीव्रता शिगेला पोहोचली असून सद्यस्थितीत उत्तर महाराष्ट्रात तब्बल ४४० गावे व ६९४ वाडय़ांना ४२६ टँकरच्या माध्यमातून पाणी…

मेळघाटातील ९० गावांमध्ये भीषण पाणीटंचाई

भारनियमन व कमी दाबाचा वीज पुरवठा या प्रश्नांसोबतच जलस्रोतही आटल्याने मेळघाटातील ९० गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत असून अनेक गावांमध्ये लोकांना…

चंद्रपूर जिल्ह्य़ातील २२ गावांमध्ये लोकप्रतिनिधींना गावबंदीचा निर्णय

वरोरा तालुक्यातून लालपोथरा या धरणाचा डावा कालवा २२ गावांमधून गेलेला आहे. त्यासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी सिंचन विभागाने संपादित केल्या. मात्र,…

गडचिरोली जिल्ह्य़ाचा पाणीटंचाई कृती आराखडा अद्याप कागदावरच

गडचिरोली जिल्ह्य़ात वाढत्या उन्हासोबतच पाण्याचीही समस्या उग्र होत आहे. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या असताना जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा…

जळगावमध्ये मनसेतर्फे टँकरद्वारे पाणीपुरवठा

टंचाईच्या झळा सोसणाऱ्या ग्रामीण भागात मनसेच्या वतीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जामनेर तालुक्यातील ३७ गावांना याचा लाभ होत असल्याची…

जिल्ह्य़ातील दूध साडेतीन लाख लीटरने घटले

जिल्ह्य़ाच्या दररोजच्या दूधसंकलनात तब्बल ३ लाख ५० हजार लीटर घट झाली आहे. तब्बल ४०१ छावण्यांमधील अडीच लाखांपेक्षा जास्त जनावरांना पुरेसा…

पाणीटंचाईने घेतला एकाचा बळी

दुचाकीवर पाणी आणण्यास गेलेल्या युवकाला भरधाव मोटारीने उडवले. यात युवक जागीच ठार झाला, तर अन्य एक जण जखमी झाला. समाधान…

अभूतपूर्व पाणीटंचाईत माळरानावर हिरवाई बहरली !

भीषण दुष्काळाने मराठवाडय़ाला घेरले आहे. माणसांना पिण्याचे पाणी मिळत नाही, तेथे जनावरे व झाडांची काय कथा? अशा चक्रात पाण्याचे सूक्ष्म…

मराठवाडय़ात ठिबकच्या वापराचाही दुष्काळ

दुष्काळी मराठवाडयात गेल्या अनेक वर्षांपासून मोठे प्रयत्न करूनही केवळ ०.०२ टक्के क्षेत्रावर ठिबक सिंचन केले जाते. एक हेक्टर ठिबक सिंचनासाठी…

दुष्काळ धोरणांचा आणि विवेकाचा – डॉ. दि. मा. मोरे

‘जिथे पाणी वापरण्याबाबतच्या विवेकाचा दुष्काळ आहे तिथेच दुष्काळ आहे,’असे मत राज्याच्या जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव डॉ. दि. मा. मोरे यांनी…

दुष्काळी सोलापूरच्या पाणीप्रश्नावर पोतराज होऊन कोडे मारून घेतले

उजनी धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी सोलापूर जिल्हा जनहित शेतकरी संघटनेच्यावतीने आंदोलन करणाऱया प्रभाकर देशमुख यांनी ‘पोतराज’…

राज्य सरकारकडून मराठवाडय़ाची दिशाभूल

मराठवाडय़ाचा हजारो कोटींचा अनुशेष बुडवून, आता अनुशेष संपला असल्याची सरकारची भाषा आहे. पण सरकारचे हे धोरणच मराठवाडय़ातील जनतेची दिशाभूल करणारे…

संबंधित बातम्या