
राज्यात शिवसेनेशी फारकत घेतल्यानंतर लढली जाणारी ही पहिलीच महानगर पालिका निडणूक आहे. भूमिपुत्र आणि मराठी माणूस हा शिवसेनेचा प्रमुख अजेंडा…
पंजाबची निवडणूक जिंकल्यामुळे आता आपची राज्यसभेतही शक्ती वाढणार आहे.
गांधी कुटुंबियांविरोधातील हा सूर जाहीरपणे आळवणाऱ्या काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांच्या बंडखोर गटाला ‘जी-२३’ म्हटले जाऊ लागले.
प्रत्येक उमेदवाराला निवडणूक लढवण्यासाठी निर्धारित केलेली रक्कम निवडणूक आयोगाकडे जमा करावी लागते. यालाच डिपॉजिट रक्कम म्हटले जाते.
जवळपास संपुर्ण महाराष्ट्राला निवडणुकीच्या कवेत घेणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
हा व्हिडीओ आम आदमी पक्षाच्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ १० लाख लोकांनी बघितला आहे.
आता तुम्हाला नॉमिनेशन करण्यासाठी, वोटर आयडी घेण्यासाठी किंवा नावात बदल करण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. ही सुविधा तुम्हाला घरबसल्याच मोबाईल…
राज्यात २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या नगरपंचायतींच्या निवडणुका आरक्षणाशिवायच होणार असल्याचं न्यायालयाच्या निर्णयावरून स्पष्ट झालं आहे.
उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होत असून सर्वच पक्षांनी यासाठी कंबर कसली आहे.
आदित्य ठाकरे मंत्रिपदाचा कारभार सांभाळत असताना युवासेनेकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून युवासेनेच्या अध्यक्षपदी नवा चेहरा दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नंदीग्राममध्ये झालेला पराभव ममता बॅनर्जी यांना अमान्य असून तिथे पुनर्मोजणी करण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
राज्यात निवडणुकांआधी भाजपाकडून मोठ्या प्रमाणावर मेगाभरती करण्यात आली होती. त्यावर आता देवेंद्र फडणवीसांनी खुलासा केला आहे.
पक्षाच्या बैठकीत सभागृह नेतेपदी निवड
राज्यपालांच्या भूमिकेवर काय म्हणाल्या ममता?
भाजपा मुख्यमंत्र्यानी दर्शविला विरोध
विविध जिल्ह्यात हिंसाचाराच्या घटना
सर्वोच्च न्यायालय नेमकं काय म्हणाले?
राज ठाकरेंनी दिल्या होत्या स्टॅलिन यांना शुभेच्छा
“मी ममता बॅनर्जी यांना शुभेच्छा देणार नाही किंवा मी जनादेशाचा आदर करतो असंही म्हणणार नाही”
ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.
कुठे शंखनाद तर कुठे बुलडोझर रॅली काढत रंगांची उधळण करत कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद साजरा केला.
ऐन निवडणुकांच्या आधी मिथुन चक्रवर्ती भाजपामध्ये गेल्यामुळे पश्चिम बंगालमधलं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.
“भ्रष्टाचाराचे ऑलिम्पिक आयोजित करता येईल”
भाजपाची निवड का केली यासंदर्भातील कारणही त्यांनी सांगितलं