scorecardresearch

मैं तो फकीर हूँ, फिर भी सोचेंगे – रामदेवबाबा

दुष्काळग्रस्त भागातील गाळउपसा करण्याच्या कामांची पाहणी केल्यानंतर पतंजली योगपीठाकडून काही मदत मिळू शकेल काय, असा प्रश्न योगगुरू बाबा रामदेव यांना…

दुष्काळाच्या छायेत गुढीपाडवा

गुढी पाडवा अर्थात हिंदु नववर्षांचे स्वागत खास भारतीय परंपरेने करण्याची लगबग भल्या पहाटे शहरातील विविध भागात सुरू होणार असली तरी…

दिवस आंदोलनांचा

बुधवार हा दिवस नाशिक शहरासाठी आंदोलनांचा दिवस ठरला. दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्याऐवजी त्यांची अतिशय क्रुरपणे थट्टा उडविणाऱ्या अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा…

दुष्काळामुळे पावसाच्या भाकिताकडे साऱ्यांचे लक्ष

दुष्काळाने त्राहि भगवान करून सोडणारा पाऊस येत्या वर्षांतील पूर्वार्धात चांगली हजेरी लावणार असला तरी उत्तरार्धातील अनिश्चितता मात्र पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा…

दुष्काळाशी दोन हात करत फळबागांसाठी नवा मंत्र

दुष्काळी तालुका अशीच ओळख आहे असलेल्या कर्जत तालुक्यात यंदा अधिकच बिकट स्थिती असली तरी त्यावरही मात करण्याची जिद्द बाळगून काहींचा…

हे राज्य कोणाचे?

गेल्या काही महिन्यांतील महाराष्ट्रातील घडामोडी येथील एकंदर व्यवस्थेविषयी चिंता वाटावी अशा आहेत. एकेकाळी उत्तम प्रशासनासाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राची आजची अवस्था…

पतंगरावांच्या शिष्टाईनंतर मुंडेंचे उपोषण मागे

राज्यातील दुष्काळी तालुक्यांमध्ये शिरपूर पॅटर्ननुसार बंधारे उभारले जातील, तसेच मराठवाडय़ातील ३८ तालुक्यांमध्ये सिमेंट साखळी बंधारे घेण्याच्या प्रस्तावास सरकारकडून तत्त्वत: मान्यता…

सरकारने वाहतूक व्यवस्था केल्यास दुष्काळग्रस्तांना पाणी देऊ – महापौर

निम्मा महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असून पाण्यासाठी जनतेला वणवण करावी लागत आहे. या जनतेला मुंबईतून पाणी पोहोचविण्याचा महापालिकेचा मानस आहे. पण…

सोंडय़ाटोला उपसिंचन प्रकल्प बंद, बावनथडी नदीही कोरडी

बावनथडी प्रकल्पाच्या आरंभापासूनच नदीचा कॅचमेन्ट एरिया व परिसरातील झालेली अमानुष जंगल कटाइचे परिणाम आता दिसू लागले आहेत. बावनथडी नदीला फक्त…

आंदोलनांनी मराठवाडा तापला!

* भाजपचे रास्ता रोको * शिवसेनेची निदर्शने जसजसे ऊन वाढत आहे, तसतसे आंदोलनाची तीव्रताही वाढू लागली आहे. मराठवाडय़ात मंगळवारचा दिवस…

कराड अर्बनतर्फे दुष्काळी भागातील सभासद, ग्राहकांना शुध्द पाण्याची मदत

कराड अर्बन बँकेच्या दुष्काळग्रस्त सभासदांसाठी शुध्द पाणी पुरवठा करण्याच्या उपक्रमामुळे माणदेशामध्ये शुध्द माणुसकी अन् पाण्याचा झरा उसळल्याची भावना जनतेमध्ये आहे.

दुष्काळ समस्येवरून मुंडे यांचे औरंगाबादेत बेमुदत उपोषण

मराठवाडय़ाच्या २७ टीएमसी पाण्याचा कालबद्ध कार्यक्रम सरकारने ठरवावा. दुष्काळी जिल्ह्य़ासाठी सिमेंट साखळी बंधारे निर्माण करण्यासाठी प्रत्येकी ५० कोटींची तरतूद करावी.…

संबंधित बातम्या