दुष्काळ आणि तीव्र पाणीटंचाईने ग्रासलेल्या या जिल्ह्य़ातील देऊळगावराजा तालुक्यातील ग्रामीण भागात सागवान, आंबा या मौल्यवान वृक्षांसह आडजात वृक्षांच्या अवैध कत्तलीला…
दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई, विविध विकासकामे, आदी मुद्यांवर ग्रामीण भागातील जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आमसभेत प्रथमच सत्ताधारी व विरोधक एकत्र आले.…
शहर व तालुक्यात भीषण दुष्काळ असताना राष्ट्रवादी काँग्रेसने नगरपरिषदेची पोटनिवडणूक लादली असल्याचे प्रतिपादन आमदार अशोक काळे यांनी जनसेवा आघाडीच्या दिनार…
इयत्ता आठवीत शिकणाऱ्या रेवतीची वार्षिक परीक्षा सुरू असली, तरी तिचा अर्धा दिवस तरी पाण्यासाठी विहिरीवरच जातो. शालेय परीक्षेपेक्षाही पाणीपरीक्षेच्या बिकट…