scorecardresearch

दुष्काळावर कायमस्वरूपी उपायाचा ‘लोकमंगल’ बंधारा…

राजस्थान व लडाखनंतर कमी पावसाचा प्रदेश म्हणून ख्याती असलेल्या सोलापूर जिल्ह्य़ात यंदा सलग दुसऱ्या वर्षी दुष्काळाचे संकट उभे राहिले असताना…

दुष्काळ निवारणावर जिल्ह्य़ात ४१४ कोटी खर्च

दुष्काळ निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत ४१४ कोटी रूपये खर्च केले आहेत. त्यातील सर्वाधिक म्हणजे तब्बल १३७ कोटी रूपये जनावरांच्या छावण्यांवर…

दुष्काळी सोलापूरसाठी कायमस्वरूपी तोडगा हवा

एकीकडे राज्यात सर्वाधिक साखर कारखाने व सर्वाधिक ऊस गाळप करून विक्रमी साखर उत्पादन करणारा जिल्हा म्हणून सोलापूरची नव्याने ओळख निर्माण…

मंत्रांच्या सहाय्याने पाऊस पाडून दाखवा

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आसारामबापू यांना अनावृत पत्र पाठवून मंत्रांच्या सहाय्याने पाऊस पाडण्याचे आव्हान देण्यात आले आहे.

देऊळगावराजा परिसरातील कोटय़वधीची वनसंपदा धोक्यात

दुष्काळ आणि तीव्र पाणीटंचाईने ग्रासलेल्या या जिल्ह्य़ातील देऊळगावराजा तालुक्यातील ग्रामीण भागात सागवान, आंबा या मौल्यवान वृक्षांसह आडजात वृक्षांच्या अवैध कत्तलीला…

पाणीटंचाई निर्मूलनाच्या कामात हलगर्जी करणाऱ्यांची गय करणार नाही

उन्हाळ्याचे दिवस असल्याने जिल्ह्य़ातील तीव्र पाणीटंचाईस प्राधान्य द्या. या कामात हलगर्जी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही आमदार संजय…

‘पाणीटंचाईमुळे रंगपंचमीला कोरडय़ा रंगांचा वापर व्हावा’

लातूर शहरात सध्या पाणीटंचाई असल्याने नागरिकांनी कोरडे रंग वापरून व पाण्याचा कमीत कमी वापर करून रंगपंचमी साजरी करावी, असे आवाहन…

निलंग्याच्या आमसभेत टंचाईच्या मुद्यावर सत्ताधारी-विरोधक एकत्र

दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई, विविध विकासकामे, आदी मुद्यांवर ग्रामीण भागातील जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आमसभेत प्रथमच सत्ताधारी व विरोधक एकत्र आले.…

दक्षिण सोलापुरात दुष्काळ व कर्जामुळे वैतागून दोघा शेतकऱ्यांच्या आत्महत्या

सोलापूर जिल्हय़ात दुष्काळाची छाया दिवसेंदिवस गडद होत असून, त्यातच भर म्हणून कर्जाची परतफेड करता येणे शक्य नसल्याने आयुष्याला कंटाळून दोघा…

टंचाईमुळे शिवजयंतीच्या उत्साहाला आवर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पाश्र्वभूमीवर, उत्तर महाराष्ट्रात शिवसेना व मनसे या राजकीय पक्षांसह विविध सार्वजनिक मंडळांनी जय्यत तयारी केली…

राष्ट्रवादीने दुष्काळात निवडणूक लादली- आ. काळे

शहर व तालुक्यात भीषण दुष्काळ असताना राष्ट्रवादी काँग्रेसने नगरपरिषदेची पोटनिवडणूक लादली असल्याचे प्रतिपादन आमदार अशोक काळे यांनी जनसेवा आघाडीच्या दिनार…

‘पाणी-परीक्षा’!

इयत्ता आठवीत शिकणाऱ्या रेवतीची वार्षिक परीक्षा सुरू असली, तरी तिचा अर्धा दिवस तरी पाण्यासाठी विहिरीवरच जातो. शालेय परीक्षेपेक्षाही पाणीपरीक्षेच्या बिकट…

संबंधित बातम्या