जागतिक जलदिनाचे औचित्य साधून शुक्रवार २२ मार्च रोजी अलिबाग फोटोग्राफर असोसिएशन व अलिबाग प्रेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांच्या…
दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्य़ात मागील दोन वर्षांपासून अत्यल्प पाऊस झाल्याने भूजल पातळी आणखी खालावली आहे. त्यामुळे जिल्ह्य़ातील पाण्याची…
दुष्काळामुळे विस्थापित झालेल्या महिलांनी शरीरविक्रय करू नये यासाठी त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ‘विधायक’च्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे.…
राज्यातील दृष्काळाची भीषण परिस्थिती लक्षात घेऊन गुढीपाडव्यानिमित्त ठाणे शहरात काढण्यात येणाऱ्या नववर्ष स्वागतयात्रेच्या माध्यमातून दृष्काळग्रस्तांसाठी निधीसंकलन करण्याचा निर्णय स्वागतयात्रेचे आयोजक…
‘‘महाराष्ट्रामध्ये पाण्याच्या दुष्काळामागे चांगल्या धोरणांचा दुष्काळ, शेतीच्या योग्य पद्धतींचा दुष्काळ असे अनेक दुष्काळ असून महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती ही नैसर्गिक नाही.…
महाराष्ट्राचा बहुतांश भाग दुष्काळाच्या झळा सोसत असताना आसाराम बापूंनी सोमवारी होळीच्या नावाखाली हजारो लिटर पाणी वाया घालवल्याने त्यांच्यावर सर्व स्तरांतून…
राज्यातील दुष्काळी भागामध्ये रेल्वे वाघिणींद्वारा पाणी पोहोचवू, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितल्यावर आता मध्य रेल्वेनेही असे पाणी पोहोचविण्याची तयारी…
राज्यातील दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्याच्या उद्देशाने केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सारी सूत्रे स्वत:कडे घेऊन आगामी निवडणुकीत…