scorecardresearch

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले छायाचित्रकार, पत्रकार

जागतिक जलदिनाचे औचित्य साधून शुक्रवार २२ मार्च रोजी अलिबाग फोटोग्राफर असोसिएशन व अलिबाग प्रेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांच्या…

दुष्काळी सोलापुरात आज भूजल सर्वेक्षणावर परिसंवाद

दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्य़ात मागील दोन वर्षांपासून अत्यल्प पाऊस झाल्याने भूजल पातळी आणखी खालावली आहे. त्यामुळे जिल्ह्य़ातील पाण्याची…

लातूर जिल्हय़ातील २०५ गावे टंचाईग्रस्त, ११ टँकर सुरू

लातूर जिल्हय़ात २०५ गावे टंचाईग्रस्त असून आतापर्यंत ५४ विंधन विहिरी घेण्यात आल्या आहेत. देवणी, औसा व लातूर तालुक्यांत टँकरची संख्या…

दुष्काळामुळे विस्थापित महिलांना देणार रोजगार

दुष्काळामुळे विस्थापित झालेल्या महिलांनी शरीरविक्रय करू नये यासाठी त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ‘विधायक’च्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे.…

नववर्ष स्वागतयात्रेतून दुष्काळग्रस्तांसाठी निधीसंकलन

राज्यातील दृष्काळाची भीषण परिस्थिती लक्षात घेऊन गुढीपाडव्यानिमित्त ठाणे शहरात काढण्यात येणाऱ्या नववर्ष स्वागतयात्रेच्या माध्यमातून दृष्काळग्रस्तांसाठी निधीसंकलन करण्याचा निर्णय स्वागतयात्रेचे आयोजक…

मागण्यांचे मांजर, शिस्तीची घंटा

पाणी, चारा यावरच पुढील तीन महिन्यांत दीड ते दोन हजार कोटी खर्च होण्याची शक्यता आहे. दुष्काळ किंवा पूरग्रस्तांना मदत देण्यास…

दुष्काळाच्या नावाने सक्तीची वसुली!

राज्यातील दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री निधीत भरीव निधी जमा करण्याची मोहीमच राज्य सरकारने उघडली असून आता राज्यातील सर्व सहकारी संस्थांकडून दुष्काळ…

दुष्काळ निवारणासाठी जलसंधारण गरजेचे -कृषीमंत्री

राज्यातील ९ जिल्ह्य़ातील ११५ तालुक्यात भीषण दुष्काळाचे भयावह चित्र आहे. दुष्काळ निवारण, तसेच पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाण्याचा थेंब न् थेंब…

चांगल्या नेतृत्वाचा अभाव हेच दुष्काळाचे कारण – पी. साईनाथ

‘‘महाराष्ट्रामध्ये पाण्याच्या दुष्काळामागे चांगल्या धोरणांचा दुष्काळ, शेतीच्या योग्य पद्धतींचा दुष्काळ असे अनेक दुष्काळ असून महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती ही नैसर्गिक नाही.…

आसाराम बापूंच्या ‘होळी’च्या आयोजकांना कारणे दाखवा नोटीस

महाराष्ट्राचा बहुतांश भाग दुष्काळाच्या झळा सोसत असताना आसाराम बापूंनी सोमवारी होळीच्या नावाखाली हजारो लिटर पाणी वाया घालवल्याने त्यांच्यावर सर्व स्तरांतून…

दुष्काळी भागांमध्ये रेल्वे वाघिणींद्वारा पाणी पोहोचविण्यास मध्य रेल्वे सज्ज

राज्यातील दुष्काळी भागामध्ये रेल्वे वाघिणींद्वारा पाणी पोहोचवू, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितल्यावर आता मध्य रेल्वेनेही असे पाणी पोहोचविण्याची तयारी…

पवारांचे दुष्काळी गणित काँग्रेसला तापदायक

राज्यातील दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्याच्या उद्देशाने केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सारी सूत्रे स्वत:कडे घेऊन आगामी निवडणुकीत…

संबंधित बातम्या