scorecardresearch

दुष्काळाच्या झळा तीव्र; भीषण पाणीटंचाई

राज्यभरातील धरणांतील पाणीसाठा खालावत चालल्याने दुष्काळी परिस्थिती अधिक तीव्र होऊ लागली आहे. पाणीपुरवठय़ासाठी दिवसेंदिवस टँकरची संख्या वाढू लागली आहे. पाणी…

दुष्काळी मराठवाडय़ात दूधसंकलन ‘स्थिर’च!

मराठवाडय़ातल्या जालना, बीड, उस्मानाबाद व औरंगाबाद या चार जिल्हय़ांमधील दुष्काळाच्या स्थितीची चर्चा राज्यभर झाली. तीव्र दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर नेत्यांचे ‘दुष्काळी पर्यटन’ही…

अडीच हजारांवर गावांमध्ये दुष्काळाच्या सवलती लागू

शेतसाऱ्यामध्ये सवलत, सहकारी कर्जाचे रूपांतरण, वीजबिलात ३३.५ टक्के सवलत, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती या अतिरिक्त सवलतीसह अंतिम पैसेवारीनंतर राज्य…

‘दहा मजुरांनी एकत्रित मागणी केल्यास तातडीने कामे देणार’

टंचाई स्थितीच्या पाश्र्वभूमीवर जिल्हय़ात प्रशासनामार्फत टंचाई निवारण कृती आराखडा तयार करण्यात आला. नरेगाच्या माध्यमातून मजुरांना मोठय़ा प्रमाणात कामे शेल्फवर मंजूर…

दुष्काळग्रस्तांना वैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत

राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व थरांतून मदतीचे हात पुढे येत असून राज्यातील राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही त्यांच्या एक दिवसाचे वेतन…

मराठवाडय़ातील अनेक योजनांवर प्रश्नचिन्ह

राज्याचे नेतृत्व मराठवाडय़ाच्या हातून निसटताच या विभागावर सर्वच क्षेत्रांत अन्याय करण्याचे धोरण विद्यमान राजवटीत रेटले जात आहे. परिणामी सत्ताधारी पक्षाचे…

‘दुष्काळी भागात कामासाठी आदेशाची वाट पाहू नका’

पुढील दोन महिन्यांसाठी पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक असून दुष्काळासंदर्भात प्रसिध्द झालेल्या बातम्यांची तातडीने दखल घ्यावी. दुष्काळग्रस्त भागातील कामासाठी वरिष्ठांच्या…

टंचाई निवारणार्थ अधिकाऱ्यांना रजा न घेण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

दुष्काळ निवारणार्थ उपाययोजना ही शासकीय यंत्रणेची तसेच सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांची कसोटी आहे. पुढील तीन महिन्यांत शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रजा…

उद्योजकांनी दुष्काळग्रस्तांना साहाय्य करावे

‘राज्यातील दुष्काळी स्थिती गंभीर असून मोठय़ा शैक्षणिक संस्था, उद्योजक यांनी दुष्काळग्रस्तांना सहाय्य करण्यासाठी पुढाकार घ्यावा,’ असे आवाहन राज्यपाल के शंकरनारायणन…

‘लोकांना अडचणी सांगू नका, पाणी द्या’

दुष्काळ निवारणासाठी नेटाने प्रयत्न करण्याच्या सुचना देतानाच महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी टँकर, पाण्यासंदर्भातील तुमच्या अडचणी तुम्ही सोडवा ती कारणे लोकांना…

दुष्काळ व पाणीटंचाई भोवली!

बुलढाणा जिल्हा भीषण दुष्काळ व तीव्र पाणीटंचाईच्या विळख्यात सापडलेला असताना त्यावर प्रभावी प्रशासकीय उपाययोजना करण्यात जिल्हा प्रशासन अपयशी ठरल्याचा ठपका…

दुष्काळग्रस्त राज्यात अहिरांच्या अहवाल प्रकाशनाचा थाटमाट

महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना शाही विवाहाचा घाट घातल्याबद्दल राष्ट्रवादीचे मंत्री भास्कर जाधव यांनी पक्षश्रेष्ठींची नाराजी ओढवून घेतली असतानाच, आपल्या कामगिरीचा…

संबंधित बातम्या