scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

जळगाव जिल्ह्यातील १२ तालुक्यांमध्ये दुष्काळ

जिल्ह्य़ातील १५ पैकी आठ तालुक्यांत दुष्काळी स्थिती असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच शासनाकडे पाठविला होता, मात्र अंतिम आणेवारीनंतर वास्तव पुढे…

सोलापूर जिल्ह्य़ात चारा छावण्यांमध्ये दुष्काळ माफियांनीच केला चारा फस्त ?

सोलापूर जिल्ह्य़ातील यंदाच्या दुष्काळात मुक्या जनावरांसाठी उभारल्या गेलेल्या चारा छावण्यांमध्ये बनावटगिरी आढळून आली असून यात ‘दुष्काळ माफियांनी’ चाऱ्याचे अनुदान फस्त…

उजनी धरणात पुण्यातील धरणातून पाणी सोडण्यासाठी ‘रास्ता रोको’

यंदाच्या दुष्काळात तळ गाठलेल्या उजनी धरणात पुणे जिल्ह्य़ातील धरणांतून पाणी सोडावे या मागणीने उचल खाल्ली असून या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी…

चारा छावण्या बंद करून अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा

सोलापूर जिल्हय़ात दुष्काळी परिस्थितीशी सामना करण्यासाठी शासनाने मुक्या जनावरांसाठी चारा डेपो व नंतर चारा छावण्या सुरू केल्या खऱ्या, परंतु या…

पुणे जिल्हय़ातील धरणांतून उजनी धरणात पाणी सोडण्याची मागणी

संपूर्ण सोलापूर जिल्हय़ासाठी वरदायिनी मानल्या गेलेल्या उजनी धरणात यंदा पाणीसाठय़ाने तळ गाठल्याने या धरणात पुणे जिल्हय़ातील धरणांतून पाणी सोडण्यात यावे.…

दुष्काळ निवारणात निधी कमी पडणार नाही- देवरा

जिल्ह्य़ाच्या दक्षिण भागातील सात तालुक्यांमध्ये दुष्काळाची स्थिती गंभीर असल्याचे मान्य करीत राज्याचे सहकार आयुक्त राजगोपाल देवरा यांनी मात्र उपाययोजनांमध्ये कुठलीही…

तीन तासांत ११ गावांना भेटी, सव्वातास प्रवासाचा!

सरासरीच्या ५० टक्केही पाऊस झाला नसल्याने जिल्ह्य़ात निर्माण झालेल्या स्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे द्विसदस्यीय पथक गुरुवारी अर्धा दिवस येऊन…

दुष्काळ पाहणीतही पथकाची घाईच घाई!

जालना जिल्हय़ात पावसाअभावी निर्माण झालेल्या स्थितीची पाहणी केंद्राचे पथक सात तासांत करणार आहे. उद्या (गुरुवारी) दुपारी येथे आगमन झाल्यावर सायंकाळी…

बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा -आ. शिंदे

यावर्षी जिल्ह्य़ात पावसाचे अत्यल्प प्रमाण झाल्यामुळे सिंचन प्रकल्पात पाण्याचा साठा झाला नाही. शिवाय, कमी पावसामुळे खरीप उत्पादनात कमालीची घट आली.…

भाजीपाला गडगडला!

राज्यात दुष्काळ असला तरी भाजीपाल्याचा मात्र सुकाळ झाला आहे. श्रीरामपूर बाजार समितीत जिल्ह्य़ाबाहेरची आवक वाढल्याने भाजीपाल्याचे घाऊक बाजारातील दर मोठय़ा…

‘कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेतूनच दुष्काळी सोलापूरचे भाग्य उजळणार’

सोलापूर जिल्ह्य़ासह आसपासच्या भागातील भीषण दुष्काळाची स्थिती पाहता यापुढे केवळ उजनी धरणातील उपलब्ध पाण्यावर अवलंबून राहावे लागणे अशक्य आहे. त्यासाठी…

‘वैरागच्या शेतकरी हुतात्म्यांचे स्मारक सतत प्रेरणा देत राहील’

संपूर्ण जगाच्या इतिहासात हुतात्म्यांचे बलिदान कधीही वाया जात नसते, तर त्यांच्यापासून नवतरूणांना स्फूर्ती मिळत गेली आहे. सोलापूर जिल्ह्य़ात वैरागच्या भूमीमध्येदेखील…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या