Page 270 of शेतकरी News
तालुक्यातील भांडेवाडी येथील पाच शेतक-यांनी कुकडी प्रकल्पात गेलेल्या जमिनीच्या नुकसान भरपाईसाठी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
कळवण व देवळा भागात अलीकडेच वादळ व गारांसह झालेल्या पावसामुळे शेतमालाचे नुकसान झाले असले तरी प्रशासकीय यंत्रणेकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची आकडेवारी…
सिन्नर तालुक्यात इंडिया बुल्सच्या रेल्वे मार्गासाठी जमीन संपादित करताना शेतकऱ्यांवर दबाव आणून विरोध करणाऱ्यांना कारवाईच्या नावाखाली ताब्यात घेतले जात असून…
उच्च न्यायालयाच्या आदेशाची भीती दाखवून पैठणच्या नाथसागर जलाशयावरून पाणीउपसा करणाऱ्या शेतक ऱ्यांची वीज खंडित करण्यात आली. मात्र, बिअर, दारू व…
ऊस कापणीसाठी यवतमाळ, परभणी व इतर जिल्ह्य़ांतून आलेल्या मजुरांच्या टोळीकडून जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. साखर कारखान्यांकडून संबंधित मजुरांना मजुरी…
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (गोकुळ) पशुखाद्याचे दर कमी करावेत, या मागणीसाठी शेकाप, पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या वतीने सोमवारी गोकुळच्या कार्यालयावर…
गुळाची विक्री केल्यानंतर आडत्याला पैसे उशिरा मिळतात, या कारणामुळे तब्बल ४२ दिवसानंतर शेतक ऱ्यांना पैसे मिळतात. या प्रकरणी शेतकरी संघटनेने…
चालू वर्षांसाठी ५ अब्ज ९४ कोटी ८४ लाखांच्या जिल्हा कर्ज नियोजन आराखडय़ास मंजुरी दिल्यानंतर सर्व बँकांनी पीककर्जाचे उद्दिष्ट जूनअखेपर्यंत पूर्ण…
शेतीमध्ये कामे करण्यापेक्षा शहराकडे ग्रामीण भागातील नवीन पिढी धाव घेत असल्यामुळे शेतमालकांना सालगडी मिळणे कठीण झाले आहे. शेतातील गहू निघताच…
पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी मागील ३ ते ४ वर्षांचा आढावा घेऊन गोदावरी कालव्यांच्या पाटपाण्याचे नियोजन केले असते तर दुष्काळातही पाण्याचे एक…
ज्या परिसरात द्राक्षबागा, ऊसशेती व बीटी कॉटन अधिक प्रमाणात घेतले जाते, त्याच भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. या पीकपद्धतीमुळेच दुष्काळाच्या…
शेकाप आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात रायगडातील शेतकरी आक्रमक झाले आहे. आ. जयंत पाटील यांच्या पीएनपी कंपनीने शहाबाज परिसरातील शेतक…