scorecardresearch

tearful farmers storm destroys banana papaya fields nandurbar
डोळ्यांदेखत केळी, पपई बाग आडवी… आता जगावे कसे ?… शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रु

अर्ध्या तासाच्या पावसात लाखोंची बाग आडवी, पंचनामे करणारेही नाहीत, शेतकऱ्यांच्या अश्रूंना आधार नाही.

jayant patil
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांचे राज्यपालांना पत्र

शेतकरी हवालदील झाला असून या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधिमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते…

brave farmer carries mosambi through floods wardha vidarbha
VIDEO : बहाद्दुर शेतकरी ! केला अतिवृष्टीचा सामना, पूरस्थितीत मोसंबी डोक्यावर वाहून नेत…

वर्ध्यातील युवा शेतकरी आकाश रानोटकर यांनी अतिवृष्टीचा सामना करत, पुरातून सुमारे २ लाख किमतीची मोसंबी डोक्यावर वाहून नेऊन वाचवली.

gavernment accused of protecting sugar factories
शेतकऱ्यांचे ३०० कोटी रुपये थकविणाऱ्या साखर कारखान्यांना सरकारचे अभय; मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे बळीराजाचे डोळे

नियमानुसार ऊस तोडल्यानंतर १४ दिवसात शेतकऱ्यांना एफआरपीचे पैसे देणे बंधनकारक असतानाही अनेक कारखान्यांनी राजकीय वरदहस्त आणि नियमांचा आधार घेत ही…

tulja bhavani maha aarti for marathwada flood farmers relief Jitendra awhad
उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी श्री तुळजाभवानी मंदिरात महाआरती…

नैसर्गिक आपत्तीमुळे उद्ध्वस्त झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मानसिक व आध्यात्मिक आधार मिळावा यासाठी ठाण्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकाराने महाआरतीचे आयोजन.

relief of Rs 54,000 crore in the last 10 years due to natural disasters
नैसर्गिक आपत्तींमुळे बळीराजाला गेल्या १० वर्षांमध्ये ५४ हजार कोटींच्या मदतीचा दिलासा

अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक जिल्हे मोठ्या प्रमाणावर बाधित झाले असून सुमारे यंदा ५०-६०लाख हेक्टरपेक्षा अधिक शेतीचे नुकसान होण्याची भिती व्यक्त केली…

Jalgaon farmers crop loss
जळगावात शेतकऱ्यांविषयी आस्था दाखविण्यासाठी महायुतीत चढाओढ…!

जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात २३ तारीख अखेर ३४ महसूल मंडळात ६५ मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद घेण्यात आली आहे.

Political leaders' making reel during wet drought
ओल्या दुष्काळात राजकीय नेत्यांचे ‘रील-कारण’!

कुठेही फक्त समाजमाध्यमांवरून प्रचाराची संधी साधणाऱ्या गावोगावच्या नेत्यांनी भर पुरातही सुरू ठेवलेले ‘रील-कारण’ महाराष्ट्राला कुठे नेणार?

Former President Pratibha Patil
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची शेती बळकावली; मंत्री जयकुमार रावल यांच्या कुटुंबावर आरोप

दोंडाईचा येथील जमिनीच्या वादावरून मंत्री जयकुमार रावल यांच्या कुटुंबाने तोंडी कराराच्या आधारे खरेदीचा दावा स्थानिक न्यायालयात दाखल केला होता.

rains flood akola Washim fields soybean crops sprout causing huge losses to farmers
पावसामुळे पूल वाहून गेला अकोला, वाशीम जिल्ह्यात उभे पिके पाण्यात; सोयाबीनला कोंब फुटले

अकोला, वाशीम जिल्ह्यात पावसाचा कहर कायम असून शेतकऱ्यांचे उभे पिके पाण्यात गेले. सोयाबीन पिकाला कोंब फुटल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले…

Koyna Dam
जोरदार पावसाने नवरात्रोत्सवात निराशा तर, शेतकरीही हवालदिल, कोयनेतून पुन्हा विसर्ग

पश्चिम घाटक्षेत्रासह कोयना धरणाच्या पाणलोटात काल शुक्रवारी रात्री आणि आज दिवसभरात कोसळलेल्या जोरदार पावसाने कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे पुन्हा…

eknath shinde
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

‘अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत दिली जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे.असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी…

संबंधित बातम्या