१० हजार कोटींचे पॅकेज मिळण्याची शक्यता; पुन्हा करवाढीचे संकट शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसने प्रचंड मोर्चा काढून राज्य सरकारवर संपूर्ण कर्जमाफीसाठी दबाव…
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या ३२५ मुला-मुलींच्या निवास, शिक्षण, भोजन याची जबाबदारी भारतीय जैन संघटनेने स्वीकारली आहे