scorecardresearch

शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी नाही!

१० हजार कोटींचे पॅकेज मिळण्याची शक्यता; पुन्हा करवाढीचे संकट शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसने प्रचंड मोर्चा काढून राज्य सरकारवर संपूर्ण कर्जमाफीसाठी दबाव…

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरुच

दुष्काळ जाहीर करूनही सरकारकडून आíथक मदत मिळत नसल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला असून तो आत्महत्या करीत आहे.

शेतकऱ्यांच्या संतापानंतर केंद्रीय पथक परतले

दोन दिवसांपासून केंद्र शासनाची दोन पथकं जिल्हय़ाच्या वेगवेगळ्या भागांत धावत्या भेटी घेऊन जाताना त्यांनी सेलू तालुक्यात शनिवारी रात्री वाहनाच्या उजेडात…

शेतकऱ्यांनी मांडल्या केंद्रीय पथकासमोर व्यथा

दुष्काळाच्या छायेत वाढ खुंटलेल्या कापसावर पडलेला लाल्या रोग, मोसंबीच्या सुकलेल्या बागा, खोल गेलेले विहिरीतील पाणी असे भीषण चित्र केंद्रीय दुष्काळी…

भारतीय जैन संघटनेने उचलली आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांची शिक्षणाची जबाबदारी

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या ३२५ मुला-मुलींच्या निवास, शिक्षण, भोजन याची जबाबदारी भारतीय जैन संघटनेने स्वीकारली आहे

संबंधित बातम्या