scorecardresearch

APMC hit by rains; Vegetable prices increase by 30-40 percent
एपीएमसीला पावसाचा फटका; भाज्यांच्या दरात ३०-४० टक्क्यांनी वाढ

मुंबई एपीएमसीतील व्यापाऱ्यांच्या मते, पालेभाज्यांचे दर २०-२५ टक्क्यांनी वाढले आहेत. पालक, कोथिंबीर, मेथी, पुदिना यांसह टोमॅटो, कारली, भेंडी यांचे दरही…

wardha hectares of crops damage due to heavy rain lamps lit protest at night in support of farmers
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अखंड ज्योत यात्रा, ज्योत मशाल होवू देवू नका, असा ईशारा

शेतकऱ्यांची लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून उभी पिके आडवी झाली आहेत.ठिकठिकाणी ज्योत पेटवून आराधना सूरू आहे मात्र आराधना नव्हे…

DSP Anju Yadav's journey
हार के आगे जीत है… प्रीमियम स्टोरी

छोट्याशा गावातली तरुणी. तिचे स्वप्न ते काय असणार? लग्न करून संसार करणं, इतकाच विचार मनात येतो. पण घागरा-चोळी परिधान करणारी…

Rice crop destroyed due to stormy weather
वादळी वातावरणामुळे भात पीक भुईसपाट; शेतकरी चिंताग्रस्त, सर्वेक्षण सुरू

पालघर जिल्ह्यात ७९१४८.८२ हेक्टर क्षेत्रफळावर भात पिकाची लागवड झाली असून त्यापैकी २५ ते ३० हजार हेक्टर लागवड मध्ये ९० ते…

Sawantwadi: Omkar Elephant stampede, causing huge damage to agriculture
सावंतवाडी: ओंकार हत्तीचा धुमाकूळ, शेतीचे मोठे नुकसान; ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत

​गेल्या चार दिवसांपासून ओंकार हत्तीमुळे सावंतवाडी तालुक्यातील मडुरा, कास आणि सातोसे परिसरातील शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. हत्तीने शेतातील उभी…

Heavy rains cause major damage to crops in Sindhudurg district
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान; कृषी विभागाच्या उदासीनतेमुळे शेतकरी चिंतेत

भात पीक, नारळ आणि पोफळीचे अतिवृष्टीमुळे झालेले मोठे नुकसान पाहून शेतकरी हवालदिल झाले आहेत.

One lakh indigenous trees planted in Pimpri-Chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये एक लाख देशी वृक्षांची लागवड; कोणत्या वृक्षांची लागवड?

पिंपरी-चिंचवड महापालिका, वन विभाग आणि वेदव्यास प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी-चिंचवड शहरात एक लाख देशी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.

compensation for flood-affected farmers
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या; परभणी जिल्ह्यातून शेतकऱ्यांसह पक्ष, संघटनांचा दबाव वाढला

पूर्णा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा सोमवारी बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. मोठ्या प्रमाणात बैलगाड्या घेऊन शेतकरी सहभागी झाले होते.

shivendrasinhraje assured maximum aid to farmers
अतिवृष्टीग्रस्तांना जास्तीत जास्त मदत – शिवेंद्रसिंहराजे, शेतकरी हित जोपासण्यात ‘अजिंक्यतारा’ अग्रेसर

अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत दिली जाणार असल्याचे आश्वासन शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.

Maharashtra government extends kharif 2025 crop inspection deadline by month complete pending farm surveys
पीक पाहणी बाबत शेतकऱ्यांना दिलासा! वाचा, महसूल विभागाचा निर्णय काय?

आता पीक पाहणीला महिनाभराची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ऑक्टोबर महिन्यात सहायक स्तरावरून सर्व उर्वरित पीक पाहणी पूर्ण करण्यासाठी…

Heavy rain crop loss Ahilyanagar Over 4 lakh hectares damaged crop insurance Maharashtra
नगर जिल्ह्यातील १०३४ गावांतील ४.८७ लाख हेक्टरवरील शेतपिके बाधित

राज्य सरकारने एक रुपयातील पीकविमा योजना बंद केली, त्यानंतर यंदा शेतकऱ्यांनी पिकविम्याकडे पाठ फिरवल्याने आता सरकारी मदतीवरच शेतकऱ्यांची मदार राहणार…

over 83 000 hectares of crops damaged due to heavy rains in Jalgaon
जळगाव जिल्ह्यात ८३ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान

जळगाव जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी पुन्हा पावसाने तडाखा दिल्याने ८३ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त…

संबंधित बातम्या