scorecardresearch

cotton purchase loksatta news
‘सीसीआय’च्या अटीमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी, सरासरी एकरी किमान उत्पादन ८ क्विंटल अन् खरेदी …

भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) मार्फत शासकीय कापूस खरेदी सुरू करण्यात येत आहे.

Gondia district hit by rains again; Paddy crop damaged
गोंदिया जिल्ह्याला परतीच्या पावसाचा पुन्हा फटका; धानाचे नुकसान, शेतकरी चिंताग्रस्त…

२५ व २६ ऑक्टोबर रोजी झालेल्या पावसामुळे ७८५ गावांतील ३५ हजार ५७८ शेतकऱ्यांचे १३९५५.४ हेक्टर क्षेत्रातील धानाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक…

Dattatray Bharne
शेतकरी केंद्रबिंदू मानून संशोधन आवश्यक… दत्तात्रय भरणे यांचा सल्ला

राज्य शासन आणि कृषी विभागाकडून ‘महाराष्ट्रातील कृषी संशोधन परिसंस्थेची पुनर्रचना: निष्पत्तीकडून प्रभावाकडे’ या दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन बुधवारी भरणे यांच्या…

Climate change caused by unseasonal rains now threatens to hit rabi crops
अवकाळी पाऊस खरीपानंतर रब्बीच्याही मुळावर : मदत कधी

ऑक्टोबर अखेर झालेल्या पावसामुळे तयार झालेल्या वातावरातील बदलाचा आता रब्बी पिकांना फटका बसण्याचा धोका जाणकारांसह कृषी खात्यानेही व्यक्त केला आहे.

Panchnams of damaged farms have begun, inspection of 78 hectares of farms has been completed
Vasai Virar Farmer Compensation : नुकसानग्रस्त शेतीच्या पंचनाम्यांना सुरुवात ७८ हेक्टर शेतीची पाहणी पूर्ण

वसई-विरारच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीच्या वेळीच पाऊस कोसळल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी वर्ग हवालदिल…

Heavy rains in Parbhani since morning; Farmers suffer losses as cotton brought in for harvesting gets soaked
परभणी जिल्ह्यात जोरदार पाऊस, रब्बी पेरण्यांचाही खोळंबा; वेचणीसाठी आलेला कापूस भिजल्याने मातीमोल

आज झालेल्या पावसाने शेतातला वेचणीसाठी आलेला कापूस भिजला असून हा कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा फटका आहे.

Green rice from Vietnam being planted in Raigad
व्हिएतनाम येथील हिरव्या भाताची रायगडमध्ये लागवड…

पनवेल तालुक्यातील मिनेश गाडगीळ यांनी गेल्या वर्षी निळ्या आणि जांभळ्या रंगाच्या भात लागवडीचे प्रयोग यशस्वीपणे केले होते. त्यापुर्वी काळ्या आणि…

Bamboo plantation on tribal forest lands in Mira Bhayandar area under 'Bamboo Plantation' campaign
मिरा भाईंदरच्या “या” वनपट्ट्यात होणार बांबूची लागवड; इतक्या कुटुंबांना रोजगार देण्याचे ठेवले लक्ष

पर्यावरण संवर्धनासाठी राज्य सरकारने ‘बांबू लागवड’ ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत श्रमजीवी संघटनेच्या पुढाकाराने मिरा भाईंदर परिसरातील आदिवासींच्या…

Using AI technology to double turmeric production in Sindhudurg
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ए.आय. तंत्रज्ञानाचा वापर करुन हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करण्याचा अभिनव प्रयोग

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद सिंधुदुर्गने जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्यासाठी कुत्रिम…

msp registration for soybean urad and moong begins updates Maharashtra farmers
साडेअठरा लाख टन सोयाबीन खरेदी प्रक्रिया कधीपासून, नवे नियम काय?

उडीद आणि मुगाची शंभर टक्के तर १८.५० लाख टन सोयाबीनची हमीभावाने खरेदी होईल, अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावळ यांनी…

Maharashtra government approves 913 crore relief for sambhajinagar jalna wardha crop loss
Farmer Compensation : छत्रपती संभाजीनगर, जालना, वर्ध्यासाठी ९१३ कोटी रुपये, ‘अशी’ मिळणार जिल्हानिहाय मदत

राज्य सरकारच्या आपत्ती व पुनर्वसन विभागाने सप्टेंबर महिन्यात छत्रपती संभाजीनगर, जालना आणि वर्धा जिल्ह्यात झालेल्या नुकसानीपोटी मदत निधी वितरीत करण्यास…

संबंधित बातम्या