त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना दूरध्वनी करून साकत गावात अडकलेल्या नागरिकांना…
मेळघाटातील आदिवासींच्या विकासाची सरकारी आश्वासने कागदावरच राहिलेली असताना, येथील दुर्गम भागातील नागरिकांना आजही जीवघेण्या परिस्थितीतून मार्ग काढावा लागत आहे.
लोकप्रतिनिधींनी कोल्हापूरच्या धर्तीवर विशेष आर्थिक मदतीची मागणी केली होती; पण शासनाने ती धुडकावून लावत शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसले असल्याची संतप्त…
नैसर्गिक आपत्तीनंतर पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी आधीच्या आणि नव्या अहवालानुसार ७७५ कोटींची गरज असली, तरी संबंधित विभागांच्या तिजोरीत खडखडाट असल्याची माहिती…