scorecardresearch

Jalgaon Floods Damage Crops
अतिवृष्टीने ११ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान; १४ हजार शेतकरी बाधित…

अतिवृष्टी पूरस्थितीमुळे कापूस, केळी, मका यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

Melghat tragedy exposes government apathy villager dies Khandu river Forest department negligence stalls development
मेळघाटातील विकास कागदावरच! खंडू नदीने पुन्हा घेतला बळी

मेळघाटातील आदिवासींच्या विकासाची सरकारी आश्वासने कागदावरच राहिलेली असताना, येथील दुर्गम भागातील नागरिकांना आजही जीवघेण्या परिस्थितीतून मार्ग काढावा लागत आहे.

Cloudburst rain in Sangola; Water entered houses and fields
सांगोल्यात ढगफुटीसदृश पाऊस; घरे, शेतात पाणी शिरले; मका, ज्वारी, डाळिंबाचे नुकसान

सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. सांगोला तालुक्यात गुरुवारी रात्री १० वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. पुढे पहाटे तीन…

Heavy rains in Loni Kalbhor area led to flooding in Theur area
थेऊरमधील पूरस्थितीस जबाबदार ठरल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकासह सहा जणांविरुद्ध गुन्हा

गुन्हा दाखल करण्यात आलेले दोन बांधकाम व्यावसायिक भाऊ आहेत. दोघे विमानतळ रस्त्यावरील साकोरेनगर भागात राहायला आहेत.

Santosh Kadam protested on Friday, saying the aid provided by the government was meager
कारेगाव फाटा येथे शेतकर्‍याचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न ! शासनाने जाहीर केलेल्या मदतीचा तीव्र निषेध

लोकप्रतिनिधींनी कोल्हापूरच्या धर्तीवर विशेष आर्थिक मदतीची मागणी केली होती; पण शासनाने ती धुडकावून लावत शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसले असल्याची संतप्त…

Six people trapped in Godavari vessel safely rescued
गोदावरी पात्रात अडकलेल्या सहा जणांना सुखरूप बाहेर काढले

आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन दलाच्या पथकाने या परिसरात पोहोचून बालाजी अन्नपुर्णे (वय ३२), अजय अन्नपुर्णे (२७), रेणुका अन्नपुर्णे (२०), शिवनंदा…

Conduct heavy rainfall assessments more quickly - Jayakumar Gore
अतिवृष्टीचे पंचनामे अधिक गतीने करा – जयकुमार गोरे; ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेल्या गावांत १०० टक्के पंचनामे

सोलापूर येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीबाबतच्या आढावा बैठकीत पालकमंत्री गोरे बोलत होते.

Rs 775 crore needed for infrastructure in nanded
पायाभूत सुविधांसाठी ७७५ कोटींची गरज; तिजोरीमध्ये खडखडाट! मुख्य सचिवांच्या बैठकीत नांदेड जिल्ह्याचे चित्र स्पष्ट

नैसर्गिक आपत्तीनंतर पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी आधीच्या आणि नव्या अहवालानुसार ७७५ कोटींची गरज असली, तरी संबंधित विभागांच्या तिजोरीत खडखडाट असल्याची माहिती…

Rs 128 crore fund approved for farmers affected by heavy rains
अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना १२८ कोटी रुपयांचा निधी मंजूर; शासन निर्णयात सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीचा उल्लेख नाही

खरीप हंगामात जिल्ह्यात जून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत प्रत्येकच महिन्यात अतिवृष्टी झाली असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. विशेषतः…

Rs 99 lakh assistance approved for farmers in districts affected by heavy rains in June and July
जून, जुलैतील अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ९९ लाखांची मदत मंजूर

अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात राज्य शासनाकडून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीकडून…

Solapur District Collector kumar ashirwad Reviews Rain Damage
सोलापूरातील अतिवृष्टी नुकसानीची पाहणी…

सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी माढा, मोहोळ आणि करमाळा तालुक्यांमधील पूरग्रस्त भागांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.

संबंधित बातम्या