scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Rivers flooding Satara, Satara dam water release, Satara flood evacuation, Satara heavy rain impact,
साताऱ्यात विसर्ग वाढल्यामुळे नद्यांना पूर; अनेक रस्ते, पूल पाण्याखाली, ३६१ नागरिकांचे स्थलांतर

कोयना धरणासह धोम, धोम-बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी व वीर या प्रमुख धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत असल्याने…

Power supply disrupted
पूरस्थितीमुळे शहरात ठिकठिकाणी वीज पुरवठा खंडित

वसई विरार शहरात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे विविध ठिकाणच्या भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. यात सुमारे २२ हजारांहून अधिक वीज…

sambhajinagar flood victims narrate struggle after hasnalwadi devastation villagers demand proper rehabilitation
तरंगणारा संसाराचा चिखल, हसनाळवाडीत मदत पोहचली; चिंता मात्र वाढली

पण आता साऱ्या संसाराचा चिखल झाला असल्याची प्रतिक्रिया हसनाळवाडीच्या विमलबाई दिगंबर इब्बिनवार यांनी व्यक्त केली.

Damage due to water entering the factory due to flood in Vasai Virar
पूरस्थितीचा उद्योगांनाही फटका; कारखान्यात पाणी शिरल्याने नुकसान

वसई विरार मध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीचा फटका शहरातील औद्योगिक क्षेत्राला बसला आहे. पूरस्थिती मुळे  वसईतील अनेक कारखान्यात पाणी जाऊन यंत्रसामग्री,…

गडचिरोली : नाला ओलांडताना मुख्याध्यापकाचा दुर्दैवी मृत्यू, दुसऱ्या दिवशी आढळला मृतदेह…

गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली असून नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत.

flood relief Gadchiroli, Gadchiroli flood rescue, heavy rain flooding Maharashtra, Gadchiroli police rescue,
पुरात अडकलेल्या आजारी अंगणवाडी सेविकेसाठी माणूसकीचे उड्डाण, गडचिरोली पोलीस आणि प्रशासनाच्या तत्परतेने….

गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे भामरागड तालुक्यासह एकूण…

Farmers trapped in floods were saved due to the promptness of the administration in Arni taluka yavatmal
पुरात अडकलेल्या शेतकऱ्यांला प्रशासनाने वाचवले

पूराच्या पाण्याने गावाला वेढा घातला, जीव वाचवण्यासाठी दोन शेतकरी लिंबाच्या झाडावर अडकून बसले होते… मृत्यू आणि जीवनाच्या सीमेवरचा हा संघर्ष…

kalyan city flood 1957 and 1960
१९५७, १९६० मध्ये कल्याण शहर महापुरामुळे झाले होते जलमय, कल्याण रेल्वे स्थानक परिसरात फिरत होत्या होड्या

इतिहासकालीन कल्याण शहराचा मूळ भौगोलिक भूभाग हा पारनाका, टिळक चौक, रामबाग परिसर हाच होता. विरळ वस्ती असे कल्याण शहराचे मूळ…

A child carried in a cradle   unique ritual in flood-hit Krishna river for vow fulfillment in Sangli
नवसपूर्तीसाठी त्याने केला दुथडी वाहणाऱ्या कृष्णेतून तब्बल किलोमीटरचा प्रवास

सांगलीत कृष्णेची पातळी वाढत असतानाच आंबी समाजाच्या मदतीने वाहत्या पाण्यात बाळाला घेऊन नवस फेडल्याची अनोखी प्रथा पाहायला मिळाली.

Titwala flooded due to flooding of Kalu River
कल्याण : काळू नदीच्या पुरामुळे टिटवाळा जलमय

वाहन चालकांनी जलमय झालेल्या रस्त्यावरून वाहने चालवू नयेत यासाठी या भागात टिटवाळा, रायते भागात काही जागरूक नागरिक वाहन चालकांना सूचना…

संबंधित बातम्या