मुंबई महानगर पट्ट्यातील आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर वन परिक्षेत्रात नैसर्गिक धबधबे आणि झरे आहेत. पावसाळ्यात याठिकाणी…
शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ६० वर्षीय आसाराम कांबळे यांचा जादूटोण्याच्या संशयावरून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना गोरेगाव तालुक्यातील पालेवाडा/हेटी येथे घडली.