महाराष्ट्रातील नगरपालिका हद्दीसह इतर शहरी भागात हत्तींच्या संचारावर राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी नुकतीच एका आदेशान्वये बंदी घातली आहे.
गरिबीतून सावरण्यासाठी आमगाव तालुक्यातील सावंगी येथील शेतकऱ्यांनी रब्बी धानाचे उत्पन्न काढले, परंतु वनविभागाच्या हुकुमशाही धोरणाने त्या शेतक ऱ्याचे स्वप्न धुळीस…
चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसात मानव-वन्यजीव संघर्षांच्या घडलेल्या दोन घटनांनी चंद्रपूर वन विभाग ‘रेस्क्यू ऑपरेशन्स’च्या बाबतीत परिपूर्ण नसण्यावर शिक्कामोर्तब झाले…