scorecardresearch

India, deforestation, world, deforestation, nature
दुसऱ्या क्रमांकाचा जंगल विनाश घडवून आपण नेमका कसला विकास साधणार आहोत?

इंग्लंडस्थित ‘युटिलिटी बीडर’ या संस्थेच्या अहवालानुसार आपण गेल्या पाच वर्षांत लाखो हेक्टरवरील जंगल गमावले आहे.

Conservation Reserve Forest Areas,
राज्यात १८ नवी संवर्धन राखीव क्षेत्रे ; नाणेघाट, राजमाची, सप्तश्रंगी, माणिकगड यांचा समावेश

जंगलांचे क्षेत्र कमी होऊ लागल्याने तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे चक्रीवादळांचे, ढगफुटीचे आणि पावसाचे चक्र बदलण्याचे प्रकार घडत आहेत.

forest and tiger
राज्य वन्यजीव मंडळाची आज बैठक, राज्यात धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित होण्याची शक्यता

राज्य वन्यजीव मंडळाची १७ वी बैठक ११ ऑक्टोबर २०२१ ला मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल आठ महिन्यांनी…

VIDEO: महाराष्ट्राचं सर्वोच्च शिखर कळसुबाईवर आदिवासींना स्वयंरोजगाराची परवानगी नाही? पाहा नेमकं घडलं काय…

वनविभागाने महाराष्ट्राचं सर्वोच्च शिखर कळसुबाईवर आदिवासींच्या उपजीविकेवरच गदा आणली आहे. नेमकं काय घडलं पाहुयात हा खास रिपोर्ट.

हिंगोलीत गरीब वनजमीन धारकांवर वनविभागाकडून अमानुष हल्ल्याचा आरोप, किसान सभेकडून जाहीर निषेध

हिंगोली जिल्ह्यातील पातोंडा गावात वन अधिकारी विश्वनाथ टाक यांच्यासह वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गरीब वन जमीन धारकांवर हल्ला केल्याचा गंभीर आरोप…

22 Photos
Photos : महाराष्ट्राचं सर्वोच्च शिखर कळसुबाईवर तुटलेल्या शिड्या-रेलिंगचं साम्राज्य, मात्र वनविभागाचं प्राधान्य आदिवासींच्या दुकानांवर कारवाईला

वनविभागाच्या कारवाईमुळे कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी हातावर पोट असणाऱ्या आणि रोजगाराचा एकमेव पर्याय हाताशी असणाऱ्या स्थानिक आदिवासींवर उपासमारीची वेळ आली आहे.

राज्यातील वनजमिनींचा गैरवापर !

राज्यात खाजगी वापरासाठी दिलेल्या हजारो हेक्टर वनजमिनींचा योग्य वापर होतो किंवा नाही, याची तपासणी करणारी स्वतंत्र व्यवस्थाच नसल्याने अनेक ठिकाणी…

उरणजवळील वणव्यात शेकडो एकर जंगल भस्मसात

उरण तालुक्यातील कळंबुसरे इंद्रायणी डोंगर व वशेणी गावाच्या परिसरात बुधवारी सकाळी लागलेल्या वणव्यात शेकडो एकर जंगल जळून भस्मसात झाले आहे.

संबंधित बातम्या