गडचिरोली जिल्हा (Gadchiroli District) २६ ऑगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला. तेव्हा हा महाराष्ट्राचा ३१ वा जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. गडचिरोली, सिरोंचा हे चंद्रपूर जिल्ह्यामधील तालुके होते. गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र राज्यात ईशान्य दिशेला असून तेलंगणा व छत्तीसगड राज्यांच्या सीमेलगत आहे. हा जिल्हा नक्षलग्रस्त आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ या प्रदेशात येतो.
‘लोकसत्ता’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांनी सिरोंचा तालुक्यातील अवैध वाळू साठ्यावर कठोर कारवाई करत २९ कोटींपेक्षा अधिक दंडाची रक्कम वाळू…
३ ऑक्टोबररोजी हिवताप निर्मूलन अंमलबजावणी समितीची जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यामध्ये हिवताप निर्मूलन मोहिमेला गती देण्यासाठी सर्व संबंधित घटकांच्या…
महाराष्ट्र आणि छत्तीसगडमधील नक्षल प्रभावित भागात सुरक्षा दलांची मोहीम जोमाने सुरू असतानाच, चळवळीतील सर्वोच्च नेत्यांमध्ये सशस्त्र संघर्षाच्या भवितव्यावरून गंभीर मतभेद…
जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील सिरोंचा ते अंकिसा या राष्ट्रीय महामार्गालगत काही वाळू माफियानी मोठा वाळूसाठा गोळा करून शेकडो वाहनांच्या साहाय्याने वाहतूक…