गडचिरोली जिल्हा (Gadchiroli District) २६ ऑगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला. तेव्हा हा महाराष्ट्राचा ३१ वा जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. गडचिरोली, सिरोंचा हे चंद्रपूर जिल्ह्यामधील तालुके होते. गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र राज्यात ईशान्य दिशेला असून तेलंगणा व छत्तीसगड राज्यांच्या सीमेलगत आहे. हा जिल्हा नक्षलग्रस्त आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ या प्रदेशात येतो.
Shloka Ambani, Rosy Blue Foundation : नक्षलग्रस्त आणि दुर्गम गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून आणि…
CM Devendra Fadnavis Gadchiroli : गडचिरोली जिल्हा प्रशासनात मागील काही काळापासून दुसऱ्या फळीतील अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराला चाप लावण्यासाठी…
जिल्ह्याची नक्षलमुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु असताना गेली २० वर्षे नक्षलविरोधी लढ्यात सहकार्य करणाऱ्या विशेष पोलीस अधिकाऱ्यांना निधी अभावी गोपनीय सेवेतून…