गडचिरोली जिल्हा (Gadchiroli District) २६ ऑगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला. तेव्हा हा महाराष्ट्राचा ३१ वा जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. गडचिरोली, सिरोंचा हे चंद्रपूर जिल्ह्यामधील तालुके होते. गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र राज्यात ईशान्य दिशेला असून तेलंगणा व छत्तीसगड राज्यांच्या सीमेलगत आहे. हा जिल्हा नक्षलग्रस्त आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ या प्रदेशात येतो.
दक्षिण गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे मृत्यूसत्र सुरुच असून पोळा सणासाठी आश्रमशाळेत शिकणाऱ्या सहा वर्षांच्या चिमुकल्यासह तरुणाचा…
गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे भामरागड तालुक्यासह एकूण…