गडचिरोली जिल्हा (Gadchiroli District) २६ ऑगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला. तेव्हा हा महाराष्ट्राचा ३१ वा जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. गडचिरोली, सिरोंचा हे चंद्रपूर जिल्ह्यामधील तालुके होते. गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र राज्यात ईशान्य दिशेला असून तेलंगणा व छत्तीसगड राज्यांच्या सीमेलगत आहे. हा जिल्हा नक्षलग्रस्त आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ या प्रदेशात येतो.
भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम बिनागुंडा येथे घातपाताच्या तयारीत असलेल्या ५ जहाल नक्षलवाद्यांना पोलिसांनी अटक केली. यामध्ये एका विभागीय समितीच्या महिला सदस्याचा…
गडचिरोली जिल्ह्यातील प्रलंबित समस्या व विकासकामांवरून काँग्रेसने पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेसने फडणवीस…