scorecardresearch

गणेश नाईक

गणेश नाईक हे भाजपाचे ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. गणेश नाईक यांचा जन्म १५ सप्टेंबर १९५० चा आहे. ८० च्या दशकात गणेश नाईक यांनी राजकारणाला सुरुवात केली. आधी युनियनचे लीडर, मग आक्रमक कामगार नेते म्हणून नवी मुंबईत त्यांची ओळख निर्माण झाली. त्यानंतर गणेश नाईक यांनी शिवसेनेतून आपला राजकीय प्रवास सुरू केला. गणेश नाईक हे मूळ ठाणेकर आहेत. १९९० मध्ये गणेश नाईक पहिल्यांदा आमदार म्हणून झाले. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांचा विजय झाला होता. त्यानंतर राज्यात युतीची सत्ता आली आणि गणेश नाईकांना पर्यावरण मंत्रीपदाची जबाबदारी मिळाली. याचवेळी ते ठाण्याचे पालकमंत्रीही झाले होते. १९९९ गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर २००४ आणि २००९ च्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा आमदार झाले. पण २०१४ च्या निडवणुकीत त्यांचा पराभव झाला. ऑक्टोबर २०१९ मध्ये गणेश नाईक यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.


Read More
politics heats up over overpriced cidco homes gajanan kale pc
तर एकनाथ शिंदे यांच्या घरावर मोर्चा काढू… मनसेचा इशारा!

सिडकोच्या घरांच्या किमती कमी न झाल्यास मनसे आक्रमक होणार, शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी मोर्चा काढण्याचा इशारा.

eknath shinde ganesh naik new ward structure clash
नवी मुंबईत भाजपला ‘प्रभाग’ धक्का; नव्या रचनेमुळे गणेश नाईक अस्वस्थ, निकराचा लढा देण्याचा समर्थकांच्या बैठकीत इशारा

नवी मुंबईत गणेश नाईक आणि शिंदे यांच्या शिवसेनेत उभा वाद आहे. महापालिका निवडणुकीत प्रभाग रचनांची आखणी अनेकदा महत्वाची ठरते.

ganesh naik Janata darbar viral video navi Mumbai officer  deputy commissioner cries incident
VIDEO : गणेश नाईकांच्या जनता दरबारात महापालिका उपायुक्तांच्या डोळ्यातून ‘का’ आले पाणी ?

नवी मुंबईत झालेल्या जनता दरबारात नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण उपायुक्त गणेश नाईक यांच्यासमोर ढसा-ढसा रडताना दिसत आहेत.

Thane elections 2025, BJP in Thane, Ganesh Naik news, Mahayuti alliance talks, BJP Shiv Sena rivalry,
Ganesh naik : स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊ, गणेश नाईकांच्या विधानानंतर ठाण्यात भाजपचा स्वबळाचा नारा?

ठाणे जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटासोबत युती करण्याऐवजी स्वबळावर निवडणूका लढविण्याची कुजबुज भाजपच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून केली जात असताना, आता…

Will try to get special funds for Wada Bhiwandi road - Guardian Minister
वाडा भिवंडी रस्त्यासाठी विशेष निधीसाठी प्रयत्न करणार – पालकमंत्री

जव्हार येथे आयोजित केलेल्या जनता दरबारामध्ये उपस्थित नागरिकांनी रस्ते, वीज, शिक्षण, आरोग्य तसेच पायाभूत सुविधा संदर्भात १५० पेक्षा अधिक निवेदन…

Ganesh Naiks announcement in Jawhar Janata Darbar regarding malpractices corruption cases
गैरप्रकार, भ्रष्टाचार प्रकरणाचा शोध घेऊन कारवाई करणार; गणेश नाईक यांची जव्हार जनता दरबार मध्ये घोषणा

पालघर येथे झालेल्या दोन जनता दरबार नंतर विक्रमगडचे आमदार हरिश्चंद्र भोये यांच्या विनंतीवरून जव्हार येथे आज (बुधवारी) जनता दरबारचे आयोजन…

ganesh naik bjp news in marathi
ठाण्यात पुन्हा गणेश नाईकांचा जनता दरबार, पालिका निवडणुकांच्या तोंडावर शिंदे विरुद्ध भाजप संघर्षाची नांदी ?

दोन्ही नेत्यांमध्ये शह-काटशहाचे राजकारण सुरु असल्याचे चित्र आहे. असे असतानाच, गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात आणखी एक विधान…

ganesh naik criticized vijay chougule politics thane navi mumbai
“ मुकेश अंबानींमुळे गणेश नाईकांना मंत्रिपदाची लॉटरी..”, शिवसेना नेते विजय चौगुलांच्या प्रतिक्रियेवर नाईक म्हणाले,…

वनमंत्री गणेश नाईक आणि शिंदेच्या शिवसेनेचे नेते विजय चौगुले हे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जातात. चौगुले हे नाईकांवर टिका…

BJP Thane, Eknath Shinde, lottery remark, Ganesh Naik controversy, Shinde faction criticism, Thane politics,
Eknath Shinde : वयाचा आकडा काय असतो ते भविष्यात दाखवून देऊ, गणेश नाईकांचे शिंदे गटाला ठाण्यात येऊन चॅलेंज

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लाॅटरी लागली. त्याचा आनंद आहे. पण कमाविलेले टिकविता आले पाहिजे असे वक्तव्य भाजपचे नेते वनमंत्री गणेश नाईक…

Eknath Shinde empowered his beloved sisters - Gulabrao Patil
“एकनाथ शिंदे यांच्यामुळे नवरे बायकांकडे…”, मंत्री गुलाबराव पाटील यांचे अजब विधान

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथे शिंदे गटाच्या वतीने सामूहिक रक्षाबंधनाचा कार्यक्रम शहरातील माळी मंगल कार्यालयात घेण्यात आला. या कार्यक्रमाला पाच हजारांहून…

Naresh Mhaske criticise Ganesh Naik eknath shinde thane politics
साठी बुद्धी नाठी… नरेश म्हस्के यांची गणेश नाईकांवर टीका

जर एकनाथ शिंदे यांनी उठाव केला नसता तर आता सत्ता आली नसती, त्यामुळे लॉटरी कोणाला लागली ते त्यांनी ठरवावे असेही…

संबंधित बातम्या