वनकोठे हे गाव एकेकाळी वसंत सहकारी साखर कारखान्यामुळे नावाजले होते. मात्र, ओडिशातून चोरट्या मार्गाने आणलेला गांजा राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणाऱ्या तस्करांमुळे…
जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात मध्य प्रदेशच्या सीमेवर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला झाल्याची घटना घडल्यावर गावठी बंदुकांची निर्मिती व तस्करी प्रकाशझोतात आली.
भुवनेश्वर एक्सप्रेसमधून प्रवास करत असताना तिकीट तपासणीसाने एका प्रवाशाला प्रवासाचे तिकीट विचारले. त्यांच्याजवळ तिकीट नव्हते.त्याची झडती घेतली असता या प्रवाशाजवळ…
कल्याण पश्चिमेत पोलिसांचे रात्रंदिवस व्यसनमुक्ती, नशामुक्ती अभियान सुरू आहे. या अभियानांतर्गत कारवाई करताना पोलीस उपायु्क्तांच्या विशेष अंमली पदार्थ विरोधी पथकाने…