गणेशोत्सवानिमित्ताने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे ‘गणपती विशेष’ गाडय़ांची घोषणा केली आहे. गणेशोत्सवाच्या काळात तब्बल ६० हून…
गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवसापासून पावसाने लावलेल्या दमदार हजेरीमुळे ठाणे, कल्याण, डोंबिवली या शहरांमध्ये वीज खंडित होण्याचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर वाढले
गणेशोत्सवानिमित्त मुंबई-ठाण्यातून मोठय़ा संख्येने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वे पाठोपाठ आता पश्चिम रेल्वेनेही जादा गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
गणेशोत्सवाचे रेल्वेचे आरक्षण काही मिनिटांतच फुल्ल झाल्याने खट्टू झालेल्या चाकरमान्यांना रेल्वेने थोडासा दिलासा दिला आहे. यंदा गणेशोत्सवादरम्यान मध्य रेल्वे कोकण…
देश-विदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान बनलेल्या ‘लालबागचा राजा’ यंदा दाक्षिणात्य धाटणीच्या मंदिरात विराजमान होणार आहे. आंध्र प्रदेशातील श्री तिरुपती बालाजी मंदिरातील कलाकुसरीचा…