Page 4 of कचरा News

माजी खासदार राजन विचारे यांच्या पाहणी दौऱ्यात तलावांमध्ये कचऱ्यांचे ढीग

गोवंडी, मानखुर्द, शिवाजीनगर, बैंगनवाडी आणि जवळपासच्या दाट लोकवस्तीच्या परिसरात गेली कित्येक वर्षे देवनार कचराभूमी कार्यान्वित आहे.

अंबरनाथ पालिकेच्या नालेसफाईतील हलगर्जीमुळे कल्याण बदलापूर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली.नाल्यातून काढलेला कचरा थेट रस्त्यावर टाकल्याने नागरिकांनी संताप व्यक्त…

यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या प्रकल्पाच्या माध्यमातून ही दोन्ही शहरे कचरा मुक्त आणि स्वच्छतेच्या बाबतीत अव्वल क्रमांकावर आणण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.

दरम्यान, टी. एस. चाणक्य तलावात दरवर्षी मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगोंचे आगमन होते. त्यामुळे या परिसरात साचलेल्या कचऱ्याची वेळीच विल्हेवाट लावली नाही…

कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी सध्या मुंबई महापालिकेकडे केवळ कांजूरमार्ग व देवनार अशा दोनच कचराभूमी आहेत. गोराई कचराभूमी बंद करण्यात आली आहे. तर…

Mumbai municipal corporation waste tender: केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार, ही कचराभूमी भारतातील २२ प्रमुख मिथेन उत्पादन करणाऱ्या हॉटस्पॉट्सपैकी एक…

मुंबईत दररोज निर्माण होणाऱ्या हजारो मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान महानगरपालिका प्रशासन पेलवत आहे. कचऱ्याचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी…

देवनार कचराभूमीची जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देण्यासाठी अनेक वर्षांपासून साचलेले कचऱ्याचे डोंगर हटवून जमीन रिकामी केली जाणार आहे.

औद्योगिक वसाहतीच्या लगत निर्मित होणाऱ्या घनकचरावर प्रक्रिया करण्यासाठी कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नसल्याने घरगुती घनकचरा उघड्यावर टाकण्यात येत आहे.

मुंबई शहर आणि उपनगरांतील घनकचरा व्यवस्थापनाची सेवा अधिक दर्जेदार करण्याच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात कामांचे फेरनियोजन करण्यात आले…