भारताच्या पश्चिमेस असेलेले गोवा (Goa) राज्य १९८७ मध्ये पोर्तुगीजांपासून स्वतंत्र झाले. पणजी ही गोव्याची राजधानी असून मडगांवसह अन्य शहरांमध्ये आजही पोर्तुगिजांचा प्रभाव दिसून येतो. गोव्याचे क्षेत्रफळ ३ हजार ७०२ चौरस किमी आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने गोवा हे देशातील चौथे छोटे राज्य आहे.
गोव्यात कोकणी आणि मराठी अशा दोन प्रमुख भाषा बोलल्या जातात. पर्यटनाच्या दृष्टीने गोवा हे अत्यंत महत्त्वाचे राज्य आहे. अप्रतिम निसर्गसौंदर्य आणि समुद्र किनाऱ्यांमुळे गोवा हे नेहमीच देशविदेशातील पर्यटकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र राहिले आहे. Read More
‘ओएसएच इंडिया २०२५’ प्रदर्शनात ‘विकसित भारता’साठी व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले, तसेच या क्षेत्रातील भविष्यातील वाढीचा अंदाजही…
BJP Minister Resignation : भाजपा सरकारमधील मंत्र्याने बुधवारी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपूर्त केला. त्यांच्या राजीनाम्यानंतर विधानसभा अध्यक्षांनीही पद सोडणार असल्याची घोषणा…