scorecardresearch

‘सरकारच्या धोरणावर असमाधानी, सरकार प्रतिमा जपण्यातच मश्गूल’ -राजू शेट्टी

वर्षभरापूर्वी सत्तेत आलेले सरकार आपली प्रतिमा जपण्यातच मश्गूल असून राज्यात काय चालले आहे, त्यांनाही कळायला मार्ग नाही.

‘महायुती सरकारची वर्षपूर्ती हाच आजच्या बैठकीचा प्रमुख विषय’

राज्यातील सत्ताधारी भाजप-शिवसेनेचे संबंध चांगलेच ताणले गेल्याच्या पाश्र्वभूमीवर प्रदेश भाजपची बैठक उद्या (गुरुवारी) मुंबईत होत आहे.

साखर कारखानदारीच्या विरोधात सरकारने उभे ठाकावे -योगेंद्र यादव

ऊस उत्पादक आणि ऊस कारखानदारांच्या विरोधात सरकारने ठामपणे उभे राहायला हवे, असे मत संवेदना यात्रेचे प्रमुख प्रा. योगेंद्र यादव यांनी…

शासनाच्या निषेधार्थ कोल्हापुरात काँग्रेसचा मोर्चा

केंद्र व राज्य शासनाच्या निष्क्रिय कार्याचा पर्दाफाश करण्यासाठी मंगळवारी कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

महिन्याभराने जेल भरो आंदोलनाचा शरद पवार यांचा सरकारला इशारा

सारं शिवार होरपळून निघालं आहे. ज्याच्याकडून मदतीची अपेक्षा आहे, ते सरकार तोंड फिरवत आहे. आता केवळ मोर्चा काढून भागणार नाही.…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या