scorecardresearch

पुनर्विकास धोरणाच्या दिरंगाईने लाखोंचा जीव टांगणीला

एकीकडे ठाणे शहरात खाडीकिनारी नवे शहर वसविण्याचे तसेच नागरीकरणाच्या रेटय़ामुळे बदलापूरसारख्या उपनगरांची हद्द वाढविण्याचे मनसुबे आखणारे शासन जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाविषयी…

‘एलबीटीप्रश्नी सरकारचे धोरण वेळकाढूपणाचे’

एलबीटीबाबत व्यापाऱ्यांना राज्यातील आघाडी सरकार झुलवत ठेवत वेळकाढूपणाचे धोरण अवलंबत आहे, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस यांनी केला.

शासनाकडून मिळालेल्या पुस्तके, साहित्यांची भंगारात विक्री

अहेरी तालुक्यातील गुड्डीगुड्डम येथील शासकीय आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाने प्रकल्प अधिकाऱ्यांची कोणतीही परवानगी न घेता विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाकडून पुरविण्यात आलेली पाठय़पुस्तके

शेतकऱ्यांची ‘हत्या’ करणाऱ्या सरकारचेच विसर्जन करा – पालवे

राज्य व केंद्रातील सरकारने आपल्या कारकीर्दीत शेतकऱ्यांची हत्या करण्याचे पाप केले आहे. आगामी निवडणुकीत अशा सरकारचे विसर्जन करण्याचा संकल्प करावा,…

‘पीककर्ज न दिल्यास बँकेत शासकीय खाते नाही’

खासगी बँका पीककर्ज वाटपास, तसेच शासकीय योजनांच्या अंमलबजावणीस सहकार्य करीत नसतील तर अशा बँकांमध्ये कोणत्याही शासकीय कार्यालयाचे खाते सुरू ठेवण्याबाबत…

राजकारणाच्या साफसफाईबाबतच्या निकालाचा फेरविचार नाही

फौजदारी खटल्यात दोन वर्षे वा त्याहून अधिक शिक्षा ठोठावल्या गेलेल्या दोषी आमदार व खासदारांना तात्काळ अपात्र ठरवण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्यास…

कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे आरोग्य केंद्रात गैरसोय

तालुक्यातील नांदगाव सदो प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या फांगुळगव्हाण उपकेंद्रात नेमणुकीला असणारे आरोग्य सेवक आणि सेविका महिन्यापासून गैरहजर असल्याने रुग्णांची गैरसोय…

मुरुडेश्वर देवस्थानची जमीन अखेर सरकारच्या ताब्यात

मुरुडेश्वर देवस्थानची जमीन अधिकृत बांधकामासह सरकारच्या ताब्यात घेऊन सरकारी निगराणीत एकसाला लावण करण्याच्या उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांच्या प्रस्तावाला…

विहिंप यात्रा : ३५० हून अधिक कार्यकर्त्यांना अटक

विश्व हिंदू परिषदेच्या रविवारपासून सुरू होणाऱ्या अयोध्या यात्रेवर उत्तर प्रदेश शासनाने बंदी घातल्यामुळे सध्या येथील वातावरण तणावपूर्ण झाले आह़े

लाचखोर सरकारी वकील जाळय़ात

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने निलंगा येथे २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सहायक सरकारी वकिलास पकडले.

शहीद माने यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून किमान ५० लाखांचे अर्थसाहाय्य द्यावे

भारतीय सीमेवर देशाचे संरक्षण करताना पाकिस्तानी सैनिकांच्या भ्याड हल्ल्यामध्ये पाच भारतीय जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले. त्यातील कोल्हापूरचे सुपुत्र शहीद कुंडलिक…

अडचणीतील सहकारी संस्थांना सरकारनेच निधी उपलब्ध करून द्यावा

सहकारी संस्थांच्या मेळाव्याची मागणी सहकारी चळवळीतील काही नागरी सहकारी पतसंस्था चुकीच्या व्यवस्थापनामुळे अडचणीत आल्या आहेत, तरी या संस्थांना अडचणीतून बाहेर…

संबंधित बातम्या