एकीकडे ठाणे शहरात खाडीकिनारी नवे शहर वसविण्याचे तसेच नागरीकरणाच्या रेटय़ामुळे बदलापूरसारख्या उपनगरांची हद्द वाढविण्याचे मनसुबे आखणारे शासन जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाविषयी…
एलबीटीबाबत व्यापाऱ्यांना राज्यातील आघाडी सरकार झुलवत ठेवत वेळकाढूपणाचे धोरण अवलंबत आहे, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस यांनी केला.
अहेरी तालुक्यातील गुड्डीगुड्डम येथील शासकीय आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाने प्रकल्प अधिकाऱ्यांची कोणतीही परवानगी न घेता विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाकडून पुरविण्यात आलेली पाठय़पुस्तके
तालुक्यातील नांदगाव सदो प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या फांगुळगव्हाण उपकेंद्रात नेमणुकीला असणारे आरोग्य सेवक आणि सेविका महिन्यापासून गैरहजर असल्याने रुग्णांची गैरसोय…
मुरुडेश्वर देवस्थानची जमीन अधिकृत बांधकामासह सरकारच्या ताब्यात घेऊन सरकारी निगराणीत एकसाला लावण करण्याच्या उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांच्या प्रस्तावाला…
भारतीय सीमेवर देशाचे संरक्षण करताना पाकिस्तानी सैनिकांच्या भ्याड हल्ल्यामध्ये पाच भारतीय जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले. त्यातील कोल्हापूरचे सुपुत्र शहीद कुंडलिक…
सहकारी संस्थांच्या मेळाव्याची मागणी सहकारी चळवळीतील काही नागरी सहकारी पतसंस्था चुकीच्या व्यवस्थापनामुळे अडचणीत आल्या आहेत, तरी या संस्थांना अडचणीतून बाहेर…