जिल्ह्याच्या सह्याद्री पट्ट्यात, विशेषतः वैभववाडी, दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे भात कापणी केलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान…
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शासन अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असताना तहसीलदारांच्या चुकीमुळे शेतकरी नुकसानभरपाई पासून वंचित राहणार
परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. यामध्ये ५२ महसूल मंडळे प्रभावित झाली असून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई जाहीर…