आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी कल्याणमध्ये जय मल्हार या खाटिक समाजाच्या हॉटेलमध्ये येऊन आपल्या सहकाऱ्यांसोबत मटणाच्या स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.
ज्यांना कुठलेही नियम लागू नाहीत, ज्यांच्यावर यंत्रणांचे नियंत्रण नाही, अशा धरणांलगतच्या आणि ग्रामीण भागातील अनधिकृत खासगी व्हिला, रिसॉर्टमध्ये गैरप्रकार घडतात,…